
रामानुज नम्रपणे म्हणाले, ''गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला
नरकात जावे लागते.'' शठकोपस्वामींनी विचारले, ''हे तुला ठाऊक असतांनासुद्धा
तू जाणूनबुजून असे का केलेस ?''
यावर रामानुज म्हणाले, ''वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी
स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण
व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला
नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.''
ईश्वरप्राप्तीची
साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले.
त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि
लोकांत खर्या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले.
मुलांनो, रामानुजांनी ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगितली.
त्यांच्या तळमळीने स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले. आपणही आपल्याला
मिळालेले ज्ञान असेच वाटले पाहिजे.
गुरुपौर्णिमा भावपूर्ण साजरी करूनी, गुरुकृपा संपादूया। गुरुपौर्णिमा महोत्सवाची रूपरेषा वाचा.
ReplyDeletehttp://www.sanatan.org/mr/a/979.html
संबंधित लेख
» गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममंङ्लम् ।
» गुरु माऊली थोर । वाही विश्वाचा भार ।।
» शिष्यभावाचे महत्त्व
» शिक्षक आणि गुरु
» गुरु आणि गुरूंचे जीवनातील महत्त्व !
» शिष्य होणे म्हणजे काय ?
» गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र
» गुरुपौर्णिमा महोत्सव २०१३
» गुरुकृपायोगाचे महत्त्व
» श्री गुरूंची आरती : ज्योत से ज्योत जगाओ
» सनातन संस्थेचे प्रेरणास्थान
‘प.पू. डॉ. जयंत आठवले’ - द्रष्टे धर्मगुरु आणि राष्ट्रसंत !
» गुरुपूजनाची पूर्वसिद्धता (पूर्वतयारी)
» गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश
» श्री गुरुपूजन (अर्थासह)
(भाग १)
» श्री गुरुपूजन (अर्थासह)
(भाग २)
गुरुपौर्णिमा भावपूर्ण साजरी करूनी, गुरुकृपा संपादूया। गुरुपौर्णिमा महोत्सवाची रूपरेषा वाचा.
ReplyDeletehttp://www.sanatan.org/mr/a/979.html