Tuesday 12 March 2013

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती !

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती ! 




१. छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त असल्याने समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत असणे आणि इतर शिष्यांना ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात’,असे वाटल्याने समर्थांनी त्यांचा संशय दूर करण्याचे ठरवणे 

         ‘छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’ समर्थांनी त्यांचा संशय तात्काळ दूर करण्याचे ठरवले. ते शिष्यांसमवेत रानात गेले. तेथे गेल्यावर सर्वजण मार्ग चुकले आणि समर्थ एका गुहेत पोट दुखण्याचे ढोंग करून झोपले. शिष्य आल्यावर त्यांनी पाहिले की, गुरुजी वेदनेमुळे कण्हत आहेत. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. दुर्बळ मनाचे लोक आणि ढोंगी भक्तांची जशी हालचाल असते, तसे वातावरण बनले.
   






२. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आल्याने शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारणे आणि त्यांनी भयंकर पोट दुखतअसल्याचे सांगून यावर वाघिणीचे ताजे दूध हेच औषध असल्याचे सांगणे

         इकडे छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी निघाले. त्यांना समजले की, समर्थ याच रानात कुठेतरी आहेत. शोध घेत घेत ते एका गुहेजवळ आले. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आला. आत जाऊन बघितले, तर साक्षात् गुरुदेवच कासावीस होऊन कूस पालटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारले.
समर्थ : शिवा, भयंकर पोट दुखत आहे.
शिवाजी महाराज : गुरुदेव, यावर औषध ?
समर्थ : शिवा, यावर काहीही औषध नाही. असाध्य रोग आहे. एकच औषध काम करू शकते; पण जाऊ दे.
शिवाजी महाराज : गुरुदेव, निःसंकोच सांगा. गुरुदेवांना स्वस्थ केल्याविना शिवा शांत बसू शकत नाही.
समर्थ : वाघिणीचे दूध आणि तेसुद्धा ताजे काढलेले; पण शिवा, ते मिळणे अशक्य आहे.
  

३. शिवाजी महाराज वाघिणीच्या शोधार्थ निघणे, एके ठिकाणी वाघाचे दोन छावे दिसणे, पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून वाघीण गुरगुरणे आणि शिवाजी महाराजांनी वाघिणीला नम्रपणे प्रार्थना करून पाठीवरून हात फिरवणे

         शिवाजी महाराजांनी जवळ असलेले कमंडलू उचलले आणि समर्थांना नमस्कार करून ते लगेच वाघिणीच्या शोधात निघाले. थोडेसे दूर गेल्यावर एके ठिकाणी दोन वाघाचे छावे दिसले. महाराजांनी विचार केला, ‘निश्चित येथे यांची आई येईल.’ योगायोगाने तीही आली. आपल्या पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून ती महाराजांवर गुरगुरु लागली. महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते; परंतु येथे लढायचे नव्हते, तर वाघिणीचे दूध काढायचे होते. त्यांनी धैर्य धारण केले आणि हात जोडून ते वाघिणीला विनंती करू लागले, ‘माते, मी येथे तुला मारायला किंवा तुझ्या पिलांना न्यायला आलेलो नाही. गुरुदेवांना स्वस्थ करण्यासाठी तुझे दूध पाहिजे. ते काढू दे. गुरुदेवांना देऊन येतो, मग भले तू मला खा.’ शिवाजी महाराजांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला.
  



४. वाघिणीचा क्रोध शांत होऊन ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागणे, महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढून कमंडलू भरणे आणि तिला नमस्कार करून गुहेत पोहोचल्यावर समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकणे

         मुके प्राणीसुद्धा प्रेमाला वश होतात. वाघिणीचा क्रोध शांत झाला आणि ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागली. संधी पाहून महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढले आणि कमंडलू भरून घेतले. तिला नमस्कार करून ते अतिशय आनंदाने तेथून निघाले. गुहेत पोहोचल्यावर गुरुदेवांपुढे दुधाने भरलेले कमंडलू ठेवत महाराजांनी गुरुदेवांना नमस्कार केला. ‘‘शेवटी तू वाघिणीचे दूध घेऊन आलास ! धन्य आहे शिवा ! तुझ्यासारखे एकनिष्ठ शिष्य असतांना गुरूंची वेदना काय राहू शकते ?’’ समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकली.
         आता शिष्यांना कळून चुकले की, ब्रह्मवेत्ता गुरु जर एखाद्या शिष्यावर प्रेम करत असतील, तर त्याची विशेष योग्यता असते. तो विशेष कृपेचा अधिकारी असतो. ईर्षा केल्याने आपली दुर्बलता आणि दुर्गुण वाढतात; म्हणून अशा विशेष कृपेचे अधिकारी असणार्‍या गुरुबंधूंना पाहून ईर्षा करण्यापेक्षा आपली दुर्बळता अन् दुर्गुण दूर करण्यात तत्पर राहिले पाहिजे.’

गोवर्धन पर्वत

गोवर्धन पर्वत 




        भगवान श्रीकृष्ण सर्वांना ठाऊक आहे ना ? तो गोकुळात रहायचा. तेथे गोवर्धन नावाचा मोठा पर्वत होता. गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळे गोप-गोपी आनंदाने रहात होते. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा; म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे. एकदा इंद्राला गर्व झाला की, मी पाऊस पाडत असल्यामुळे सगळे चालले आहे. हे श्रीकृष्णाने ओळखले. कारण श्रीकृष्णाला `प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे', ते सगळेच समजते. श्रीकृष्ण गोपगोपींना म्हणाला, ``अरे, या गोवर्धन पर्वतामुळेच आपल्याला पाऊस मिळतो. तेव्हा आपण इंद्राची नको, गोवर्धन पर्वताचीच पूजा करूया. तेव्हापासून गोपी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले.
           


Read vigyan ( Please Add skeep ) ......................... 




हे पाहून इंद्राला राग आला. त्याने जोराने मुसळधार पाऊस पाडायला प्रारंभ केला. त्यामुळे नदीचे पाणी वाढू लागले. सगळेजण घाबरले आणि श्रीकृष्णाजवळ गेले. श्रीकृष्ण म्हणाला, ``अरे, ज्या पर्वताची तू पूजा केली, तोच वाचवेल आपल्याला! आपण सगळे संघटित होऊया.'' मग गोपगोपी आपापल्या काठ्या घेऊन एकत्र आले. त्या वेळी श्रीकृष्णाने काय केले ठाऊक आहे का ? गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या एका करंगळीवर उचलला. त्या वेळी मोठा आवाज झाला. मग गोपगोपींनीही आपापल्या काठ्या त्या पर्वताला लावल्या. सर्वांना पर्वताखाली आश्रय मिळाला. इकडे इंद्राकडचे ढग संपले.
          
        अशा प्रकारे श्रीकृष्णाने मुसळधार पावसापासून सर्व गोपगोपींचे रक्षण केले आणि गोपगोपी यांनीही काठ्या लावून त्याच्या कार्यात साहाय्य केल्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न झाला. सेवा केल्यामुळे गोपगोपी मोक्षाला गेले.

रामभक्त हनुमान

रामभक्त हनुमान 




 


एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, `सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया. मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.     


Read Mrathi News ( Please Skeep Add ) .................................................

सत्सेवेचे महत्त्व

सत्सेवेचे महत्त्व 



  प्रभु श्रीराम रावणाच्या कह्यातून सीतेला सोडवण्यासाठी लंकेला निघाले. त्या वेळी वाटेत समुद्र होता. हा समुद्र ओलांडून त्यांना लंकेला जायचे होते. समुद्रावरून कसे लंकेला जाणार ? मग वानरसेना आणि मारुतीने ठरवले की, आपण समुद्रात दगड टाकून सेतू बांधूया आणि त्याच्यावरून चालत आपण लंकेला जाऊया. प्रत्येक जण श्रीरामाचा नामजप दगडावर लिहून नामस्मरण करत समुद्रात दगड टाकू लागले. तर काय आश्चर्य ! ते दगड पाण्यावर तरंगू लागले आणि काही दिवसांतच सेतू सिद्ध झाला.     


Read Joke ( Please Add Skeep ) ..................... 



जेव्हा सगळे वानर सेतू बांधत होते, तेव्हा त्यांना एका छोट्याशा खारुताईने बघितले. ती मनात म्हणाली, 'श्रीराम तर देवच आहे. त्याच्या कामासाठी हे वानर पूल बांधत आहेत. मग मीपण त्यांना साहाय्य करते. ही तर श्रीरामाची सेवा आहे.' मग ती जवळच्या एका वाळूच्या ढिगाऱ्यावर गेली आणि तिच्या हातून छोट्याशा हातात छोटे दगड आणि वाळू घेऊन समुद्रात नेऊन टाकू लागली. हे बघून वानरांना आश्चर्य वाटले. एका वानराने तिला म्हटले, ''ए चिमुरडे, तू कण कण वाळू आणून टाकतेस. त्याने काय सेतू बांधून होणार आहे का ? तेव्हा खारूताई म्हणाली, ''वानरदादा, मी मोठे दगड नेऊ शकत नाही. तुमच्यासारखा सेतू बांधू शकत नाही; पण मी माझा खारीचा वाटा तरी उचलते. माझ्याकडून श्रीरामाची सेवा होऊ दे. छोटी असली, तरी चालेल.'' असे म्हणत खारुताई परत वाळू घेऊन समुद्रात टाकण्याची सेवा करू लागली. असे बराच वेळ केल्यावर ती दमली; पण तरी न थांबता तिच्या खेपा चालूच होत्या. ती मनात काय म्हणत होती, ते ठाऊक आहे ? ती म्हणत होती, 'माझ्या अंगात जोपर्यंत शक्ती शिल्लक आहे, तोपर्यंत मी श्रीरामाची सेवाच करत रहाणार. पुन्हा वाळू घेऊन समुद्राकडे जातांना तिच्याकडे कोणीतरी प्रेमाने बघितले, कोण होते ते सांगा ? प्रत्यक्ष प्रभु श्रीरामाने तिला बघितले आणि खारुताईला हातात उचलले. श्रीराम तिला म्हणाला, ''खारुताई तू छोटी आहेस; पण फार चांगली सेवा केलीस. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. 

तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले. बघा, आपल्याला खारीच्या पाठीवर ठसे दिसतात कि नाही. श्रीराम खारुताईला म्हणाला, ''जो कोणी तुझ्यासारखी सेवा करेल, त्याच्यावर मी नेहमी कृपा करीन. त्याला कधी काही न्यून पडणार नाही. बघा, देवाची कृपा झाली की, आपल्याला कधीच काही न्यून पडत नाही. मग देवाची कृपा कधी होणार ? खारुताईवर देवाची कृपा का झाली ? 


Read Samaj ( Please Add Skeep ) ............................................

गणपति

गणपति 



  


बालमित्रांनो, गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव म्हणून त्याला 'विघ्नहर्ता' असेही म्हणतात. त्याच्या इतर नावांपैकी 'चिंतामणी' हे नाव त्याला कसे मिळाले, ते आज आपण पाहू.

        कण नावाचा एक दुष्ट राजपुत्र होता. तो दीनदुबळयांना त्रास देत होता. ऋषीमुनींच्या तपात अडचणी निर्माण करत होता. एकदा तो आपल्या साथीदारांसह रानात शिकारीस गेला. त्याच रानात कपिलमुनींचा आश्रम होता. त्यांनी कणाचे स्वागत केले आणि त्याला आपल्या साथीदारांसह जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. कपिलमुनींची झोपडी (आश्रम) पाहून कणाला हसू आले. तो म्हणाला, ''तुमच्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेवू घालणार ?'' त्यावर कपिलमुनींनी आपल्या गळयात साखळीला लावलेला 'चिंतामणी' काढून तो एका चौरंगावर ठेवला. त्या मण्याला नमस्कार करून त्यांनी प्रार्थना केली. त्यामुळे तेथे एक जेवणघर निर्माण झाले. सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाट आणि चौरंग मांडलेले होते. चांदीच्या ताटवाट्यांमध्ये अनेक प्रकारची पक्वान्ने वाढलेली होती. कण आणि त्याचे साथीदार ते स्वर्गीय जेवण जेवून संतुष्ट झाले.
        कणाला तो मणी प्राप्त करण्याची आशा झाली. त्याने आपली इच्छा कपिलमुनींकडे व्यक्त केली; परंतु कणाचा स्वभाव ठाऊक असलेल्या कपिलमुनींनी त्यास नकार दिला. त्यावर त्याने अत्याचाराने तो मणी हिरावून घेतला.  



त्यानंतर कपिलमुनींनी गणपतीची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने कणाला शिक्षा करायचे ठरवले. इकडे त्या मण्यासाठी कपिलमुनी आपल्याशी युद्ध करतील, असा ग्रह करून कण कपिलमुनींवर चाल करून गेला. गणपतीच्या कृपेने त्या रानात फार मोठे सैन्य निर्माण झाले. त्यांनी कणाच्या जवळजवळ सर्व सैनिकांना मारले. तेव्हा गणपति स्वत: रणांगणावर आला. त्यावर कणाने भराभर गणपतीवर बाण सोडायला प्रारंभ केला; पण गणपतीने ते हवेतच आपल्या बाणांनी अडवले. मग गणपतीने आपला परशू कणावर फेकला. तो लागताच कण मरून पडला. कणाचे वडील राजा अभिजीतने रणांगणावर येऊन गणपतीला नमस्कार केला. कपिलमुनींचा 'चिंतामणी' त्यांना परत दिला. आपल्या मुलाला क्षमा करून सदगती द्यावी, अशी अभिजीतने गणपतीला विनवणी केली. दयाळू गणपतीने त्याचे म्हणणे मान्य केले.
        गणपतीने कपिलमुनींना चिंतामणी परत मिळवून दिला; म्हणून गणपतीला 'चिंतामणी' असे नाव पडले.


दुष्ट वालीचा वध

दुष्ट वालीचा वध 



बालमित्रांनो, रामनवमीला प्रभु श्रीरामाचा जन्म झाला. आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले, ते आज आपण पाहू.

        वाली आणि सुग्रीव हे दोघे भाऊ किश्किंदा नगरीत रहात होते. दोघांचेही एकमेकांवर फार प्रेम होते. त्यांच्यापैकी वाली हा मोठा असल्यामुळे तो त्या नगरीचा राजा होता. एकदा मायावी नावाचा एक बलाढ्य राक्षस त्या नगरीत आला. वाली आणि तो राक्षस यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. दोघेही तितकेच पराक्रमी होते. युद्ध करत ते दोघेही एका गुहेत शिरले. गुहेच्या दाराशी उभ्या असलेल्या सुग्रीवला गुहेत फार भयंकर युद्ध चालले असल्याचे आतून ऐकू येणाऱ्या आवाजामुळे समजले. अचानक एका मोठ्या आवाजासह रक्ताचा पाट गुहेतून येतांना दिसला. ते पाहून आपल्या भावाला वीरगती प्राप्त झाली, असे सुग्रीवला वाटले. मायावी राक्षस आता गुहेतून बाहेर येऊन आपल्यालाही मारून टाकेल, या भीतीने सुग्रीवने एका मोठ्या दगडाने गुहेचे दार बंद करून तो नगरीत परतला. आपला भाऊ आपल्याला सोडून गेल्याचे दु:ख सुग्रीवला होते; परंतु लोकांच्या आग्रहास्तव आणि वालीचा मुलगा वयाने लहान असल्यामुळे शेवटी सुग्रीवने राज्याभिषेक करवून घेतला. 


काही दिवसांनंतर वाली परत आला. तेव्हा राज्याच्या लालसेने सुग्रीवने आपल्याला धोका दिला, असा त्याचा गैरसमज झाला. त्यामुळे त्याला अतिशय राग आला. रागाच्या भरात त्याने आपल्या प्रिय भावाला राज्यातून हाकलून लावले आणि त्याच्या पत्नीला बंदिस्त केले. आपल्या बलाढ्य भावाच्या रागाला घाबरून सुग्रीव पळाला आणि ऋष्यमूक डोंगरावर सुरक्षित राहिला. वालीला मातंगऋषींचा शाप असल्यामुळे तो तेथे येऊ शकत नव्हता.
        मध्यंतरी राम आणि लक्ष्मण हे दोघेही सीतेच्या शोधात या डोंगराच्या जवळून जात होते. ते पाहून हनुमंताने ही माहिती सुग्रीवाला सांगितली. त्या क्षणी सुग्रीवने जाऊन रामाचे पाय धरले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी सांगितले. सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर रामाने सांगितले, ''मातेसमान असलेल्या आपल्या वहिनीला त्याने बंदिस्त केल्यामुळे वाली मृत्यूस पात्र आहे. मी वालीचा वध करून तुझी पत्नी आणि तुझे राज्य तुला मिळवून देईन.''   






ठरल्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण यांसह सुग्रीव किश्किंदला गेला आणि वालीला युद्धासाठी आव्हान केले. आधीच चिडलेला वाली सुग्रीवला पहाताच अतिशय क्रोधाने त्याच्यासमोर उभा राहिला. दोघांमध्ये युद्ध चालू झाले. इकडे झाडाच्या आडोशाला असलेले राम आणि लक्ष्मण भ्रमात पडले; कारण वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये इतके साम्य होते की, त्यांना ओळखणे कठीण झाले. नंतर खुणेसाठी रामाने सुग्रीवला गळयात घालण्यासाठी फुलांचा एक हार दिला. आपल्या पाठीशी राम असल्यामुळे तो हार गळयात घालून अतिशय आत्मविश्वासाने सुग्रीव युद्ध करू लागला. काही वेळानंतर सुग्रीव युद्धामध्ये हतबल होत असलेला पाहून रामाने आपल्या बाणाने वालीला ठार केले. छातीत घुसलेल्या रामाच्या बाणामुळे वाली धाडकन् भूमीवर कोसळला आणि मरण पावला. शेवटच्या क्षणी मात्र त्याने राम आणि सुग्रीव यांच्याकडे क्षमायाचना केली.


गणपतीचे मारक रूप

गणपतीचे मारक रूप 



बालमित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपतिबाप्पाची गोष्ट पहाणार आहोत. आपल्याला गणपतिबाप्पाचा सदैव आशीर्वाद देणारा हात, करुणामय दृष्टी, असे तारक रूप ठाऊक आहे. त्याच्या मारक रूपासंबंधीच्या या कथेत गणपतीने असुरांचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासापासून कसे वाचवले ते आपण पाहूया.

        सिंधुरासुर नावाचा एक राक्षस होता. तो अतिशय शक्तीशाली होता. त्याचे सैन्यही अफाट होते. इतरांना त्याच्यापुढे नेहमीच पराभव पत्करावा लागे. तो देवतांना त्रास देत असे. ऋषीमुनींच्या यज्ञयागात, तपात तो नेहमी अडथळे आणत असे. त्याच्या जाचाला कंटाळून देवता आणि ऋषीमुनी यांनी मिळून त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला; पण अशा शक्तीशाली असुराला मारणार कोण, असा सर्वांना प्रश्न पडला. तेव्हा पराशरऋषी गणपतीकडे गेले आणि त्यांनी त्याला सिंधुरासुराचा वध करण्याची विनंती केली.
        गणपति उंदरावर आरूढ झाला आणि आपले सैन्य घेऊन स्वारी युद्धाला निघाली. दुरून गणपति येत आहे, हे सिंधुरासुराच्या पहारेकऱ्यांनी पाहिले. त्यांनी ही गोष्ट जाऊन सिंधुरासुराला सांगितली. सिंधुरासुराला त्याच्याशी कोणीतरी लढायला येत आहे, हे ऐकून फार आश्चर्य वाटले. गणपतीसारखा छोटासा बालक माझ्याशी लढणार, या विचाराने त्याला हसू आले. 






एवढ्यात गणपति त्याच्यासमोर येऊन उभा ठाकला. त्याने सिंधुरासुराला युद्धासाठी पुकारले. सिंधुरासुर त्याला धरून चिरडणार एवढ्यात गणपतीने आपला चमत्कार दाखवला. त्याचे रूप राक्षसाच्या दुपटी-तिपटीने वाढले. गणपतीने त्याला उचलले आणि मारायला प्रारंभ केला. राक्षस रक्तबंबाळ झाला. हे पाहून सिंधुरासुराच्या सैन्याने तेथून धूम ठोकली. सिंधुरासुराच्या लाल रक्ताने गणपतीचे अंग भिजले. तो लाल-शेंदरी दिसत होता. अखेर सिंधुरासुराचा अंत झाला आणि गणपतीचा राग शांत झाला. शक्तीशाली सिंधुरासुरावर बालगणपतीने विजय मिळवला, हे पाहून सर्व देवतांना त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याचा जयजयकार केला.
        असाच एक अंगलासुर नावाचा दुष्ट राक्षस होता. तोही सिंधुरासुराप्रमाणे सर्वांना त्रास देत असे. अंगलासुर तोंडातून आग फेकत असे. त्याच्या दृष्टीस जे जे पडे, तो ते जाळून टाके. त्याच्या डोळयांतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत. तोंडातून धुराचे लोट उसळत. सर्वांना त्याची फार भीती वाटत असे.
        अंगलासुराने अशी अनेक जंगले जाळली होती. शेतातली पिके, जनावरे, पशुपक्षी, माणसे यांना जाळून तो त्यांची राख करी. अनेक राक्षसांना गणपतीने मारले आहे, हे अंगलासुराला ठाऊक होते. त्याला गणपतीचा सूड घ्यायचा होता. गणेशाचा वध करायचा होता; म्हणून तो त्याच्या शोधात होता; पण गणपति त्याच्या हाती लागत नव्हता. 


एके दिवशी श्री गणेशाने आपले छोटे रूप पालटले. तो अंगलासुराच्या तिप्पट उंच झाला. हे पाहून राक्षस घाबरला. श्री गणेशाने त्या राक्षसाला हातात उचलले आणि सुपारीसारखे खाऊन टाकले. त्यामुळे गणेशाच्या अंगाची भयंकर आग होऊ लागली. ती आग न्यून करण्यासाठी सर्व देवता आणि ऋषीमुनी यांनी त्याला दूर्वा वाहिल्या. दुर्वांनी आग थांबली आणि गणपति शांत झाला.
        पुढे गणेशाने विघ्नासुर या राक्षसाचाही नाश केला; म्हणून त्याचे विघ्नेश्वर हे नाव पडले.

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी 



नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा किंवा महाकाली या देवीची प्रतिष्ठापना करतात आणि नऊ दिवस दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो. आज आपण दुर्गादेवी महिषासुरमर्दिनी कशी झाली, यासंबंधीची कथा पाहूया.

        फार पूर्वी महिषासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांचा अतिशय छळ करत असे. एकदा त्याने प्रत्यक्ष इंद्राशी युद्ध केले आणि इंद्राला पराजित करून त्याचे स्थान बळकावले. इंद्राला पराभूत केल्यामुळे महिषासुराला आपल्या शक्तीचा फार गर्व झाला. तो सर्वांशी अधिकच उन्मत्तपणे वागू लागला. महिषासुराचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार पाहून सर्व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांना प्रार्थना केली अन् या संकटातून सोडवून महिषासुराला कायमचा धडा शिकवण्यास विनवले. 


तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तीने मिळून एक देवी निर्माण केली. शंकराच्या तेजाने देवीचे मुख, विष्णूच्या तेजाने हात आणि अग्नीच्या तेजाने तीन डोळे निर्माण झाले. अशा प्रकारे प्रत्येक देवाने देवीचा एकेक अवयव सिद्ध केला आणि त्यातून साक्षात् दुर्गादेवीची निर्मिती झाली. शिवाने आपला त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र, अशी विविध आयुधे सर्व देवांनी तिला बहाल केली.
        देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्वशक्तीमान दुर्गादेवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्र रूप धारण केले. महिषासुर आणि दुर्गा यांच्यात नऊ दिवस घनघोर युद्ध झाले. दुर्गादेवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गादेवीला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले. या प्रसंगाची आठवण म्हणून आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. 






मुलांनो, आपण नवरात्रीचा उत्सव का साजरा करतो, ते कळले ना ! मग त्या दिवसांत आजकाल चालणाऱ्या गरब्याविषयी तुम्हाला काय वाटते ? धांगडधिंगा घालून मोठमोठ्या आवाजात गाणी लावून अंगविक्षेप करून नाचणे योग्य आहे का ? याविषयी तुम्ही इतरांचे प्रबोधन करून हिंदु धर्माविषयी ज्ञान देऊ शकता.

भक्त प्रल्हाद

भक्त प्रल्हाद 




हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. 'देवांपेक्षा मीच मोठा', असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना. राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. 'नारायण नारायण' असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. वडिलांना देवाचा जप केलेले आवडत नाही; म्हणून प्रल्हाद त्यांच्यासमोर येतच नसे. तरीपण कधीतरी राजाची प्रल्हादाशी गाठ पडे. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी. 


Read Love Stori ( Please Add Skeep ) ........................... 



एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे, हे कळलेच नाही. राजाने नामजप ऐकताक्षणीच सेवकांना आज्ञा केली की, डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा. सेवकांनी तसे केले आणि राजाला कळवले. थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशीत उभ्या असलेल्या राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येतांना दिसला. प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला. काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून 'प्रल्हाद राजवाड्यात येताक्षणी त्याला माझ्यासमोर उभे करा', अशी त्याने सेवकांना आज्ञा केली. राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला. राजाने त्याला विचारले, ''सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले कि नाही ?'' प्रल्हादाने उत्तर दिले ''हो.'' राजाने पुन्हा विचारले, ''मग तू इथे परत कसा आलास ?'' तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला, ''मी एका झाडावर अलगद पडलो. झाडावरून उतरलो. तेथूनच एक बैलगाडी जात होती. तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो. का कुणास ठाऊक; पण माझ्यासमवेत सतत कुणीतरी आहे, असे मला वाटत होते; म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो.'' राजा निराश झाला. त्याने प्रल्हादाला जायला सांगितले. 


Read Jok ( Please Add Skeep ) ....................... 




काही दिवस उलटले. राजाच्या खास लोकांसाठी जेथे जेवण सिद्ध केले जाते तेथे प्रल्हाद काही कामासाठी गेला असता त्याच वेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली. प्रल्हाद 'नारायण नारायण' असा नामजप करत चालला होता. पुन्हा राजा रागावला. त्याने सेवकांना आज्ञा केली की, जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या. सेवक घाबरले; कारण प्रल्हादाला तेलात टाकतांना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली; पण काय करणार ? राजाज्ञा ऐकायलाच हवी; म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. 'आता याला कोण वाचवतो', हे बघायला या वेळी राजा स्वत: उपस्थित राहिला. चारही बाजूंनी उकळते तेल उडाले. सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले; पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. राजा पहातच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले. त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता. पुन्हा राजा चिडला. रागाने आपल्या परिवारासह निघून गेला. 



Read Samaj Stori ( Please Skeep Add )............................... 



राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, ''बोल, कुठे आहे तुझा देव ?'' प्रल्हादाने सांगितले, ''सगळीकडे.'' राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, ''दाखव तुझा देव या खांबात.'' तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला; कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता.

        मुलांनो, प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने प्रत्येक वेळी प्रल्हादाचे रक्षण केले. आपणही नामस्मरण केल्यास संकटकाळी देव धाऊन येईल.

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!

राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!  

 

 

एकदा श्रीराम आणि सीतामाता यांना भेटण्यासाठी हनुमान येतो आणि त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतो. तेव्हा सीतेला वाटते, हा मारुती आपल्या स्वामींचा भक्त आहे. तो नेहमी त्यांची सेवा करतो. त्याला आपण काहीतरी द्यावे. असे वाटून ती आपल्या गळयातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देते आहे.

        ती माळ घेऊन मारुती समोर जाऊन बसतो. माळेतील एकेक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. नंतर प्रत्येक मणी फोडतो, बघतो आणि टाकतो. असे करत माळेतील सर्व मणी तो फोडून टाकतो.
        हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीतामातेला राग येतो. तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलेस ? प्रत्येक मणी फोडलास. तू असे का केलेस ?
        तेव्हा हनुमंत म्हणतो, मला काही केल्या माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यात कोठेच राम दिसला नाही. मला माझा राम कोठे दिसतो का ते मी बघत होतो. ज्याच्यात राम नाही ते सर्व मी टाकून दिले. 





मारुतीरायाचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की, आपण माळ दिली, असे जे आपल्याला वाटले ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो.
        ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळयात घालतो.
        मुलांनो, जी गोष्ट देवाचे स्मरण करून केली जाते, तीच गोष्ट हनुमानाला आवडते. आपणही प्रत्येक कृती करतांना कुलदेवीचे स्मरण करून आणि प्रार्थना करूनच केली पाहिजे.

 

श्रेष्ठ ईश्वरभक्ती

श्रेष्ठ ईश्वरभक्ती 



नारदमुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला. त्यांना वाटले की, आपण सतत 'नारायण नारायण' असा जप करत असतो. देवाचा आपल्याइतका खरा भक्त त्रिखंडात कोणीही नाही. ही गोष्ट भगवान विष्णूला समजली. आपल्या भक्ताला गर्व होऊ नये; म्हणून देव नेहमीच भक्ताची काळजी घेत असतो. नारदाचा गर्व नाहीसा करावयाचा, असे देवाने ठरवले.

        एक दिवस नारदमुनी विष्णूकडे गेले असता विष्णूने नारदांना विचारले, ''देवर्षी, तुम्ही जेव्हा पृथ्वीवर जाता, तेव्हा तेथे असलेल्या माझ्या भक्तांची भेट घेता का ? तेथे माझा एक खरा भक्त रहातो.'' हे ऐकून नारदमुनी विचारात पडले. त्यांना वाटले, 'आपल्यापेक्षा खरा भक्त कोण असणार ?' 




कोण खरा भक्त आहे, हे पहाण्यासाठी नारदमुनींनी विष्णूकडून त्याची सगळी माहिती घेतली आणि ते पृथ्वीवर सांगितलेल्या ठिकाणी आले. विष्णूने सांगितलेला खरा भक्त एक साधा शेतकरी होता. त्यांना आश्चर्य वाटले. नारदमुनी सबंध दिवस तो शेतकरी काय करतो, हे पहात राहिले. सकाळी तो लवकर उठायचा. देवाचे नामस्मरण करायचा. दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री झोपतांना 'देवा, आज तुझ्यामुळे मी माझं काम करू शकलो. तुझ्याच कृपेने आजचा दिवस चांगला गेला. अशीच कृपा माझ्यावर सतत राहू दे', अशी प्रार्थना करून झोपी जायचा. हे पाहून नारदमुनींना तर गंमतच वाटली. हा दिवसातून एकदा नाम घेतो आणि प्रार्थना करतो. मी देवाचे अखंड नाम घेतो, मग हा खरा भक्त कसा ? नारदमुनी पुन्हा एकदा भगवान विष्णूकडे गेले. त्यांनी विचारले, ''देवा, आपण त्याला खरा भक्त कसे म्हणता, हे काही मला समजले नाही.'' त्यावर श्रीविष्णु हसले. ते नारदमुनींना म्हणाले, ''नारदा, तुम्ही एक काम करा. ही तेलाने भरलेली वाटी आहे. ती कैलास पर्वतावर भगवान शंकराला नेऊन द्या.'' नारदांनी ती वाटी घेतली. तेलाचे भांडे काठोकाठ भरलेले असल्याने वाटेत तेल सांडू नये; म्हणून नारदांचे सर्व लक्ष तिकडे लागले. त्यामुळे विष्णूचे नाव घेणे तसेच राहिले. ती वाटी त्यांनी भगवान शंकराला दिली तेव्हा त्यांना हायसे वाटले. 


ते परत विष्णूकडे आले. विष्णु म्हणाले, ''काय नारदा वाटी नेऊन दिलीत ? तेल सांडले नाही ना ?'' नारद म्हणाले, ''नाही, तेल न सांडता वाटी दिली.'' यावर विष्णूने विचारले, ''वाटेत किती वेळा माझे नामस्मरण केले ?'' नारद एकदम ओशाळले. ते म्हणाले, ''त्या वाटीकडे लक्ष असल्यामुळे मी नामस्मरण करायचे विसरूनच गेलो.'' त्यावर विष्णु म्हणाले, ''तुम्ही प्रतिदिन सारखेच माझे स्मरण करता; पण मृत्यूलोकी जातांना तुम्हाला माझी आठवण तरी झाली का ? तुम्ही नुसते भांडे नेतांनाही मला विसरलात; पण तो शेतकरी एवढे संसाराचे जंजाळ पाठीशी असतांनाही मला विसरत नाही. मग श्रेष्ठ कोण ते तुम्हीच ठरवा.'' हे ऐकून नारदला काय ते उमगले.
        मुलांनो, संसारात राहून नामस्मरण करत आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडणे, ही श्रेष्ठ  ईश्वरभक्ती होय. 



Monday 11 March 2013

हनुमान

हनुमान 




 

तिथी

           काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. जन्माचा इतिहास राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.
  



उत्सव साजरा करण्याची पद्धत

        या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
 

हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त का करावा ?

          `हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो. 

पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा ब्रम्हांडी ( तिन्ही लोकी ) झेंडा ।।
की जन्मताच अशी सुखद परिचित अंजनी मातेला देणारा हनुमान

जन्मताच सूर्याकडे झेप :  राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : 

अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने    आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.         जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे. 





कठोर आराधनेमुळे अंजनाच्या पोटी शंकराचा जन्म

        मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्‍वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्‍वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो.



Udan Stori ( Please Add Skeep ) ......................




महापराक्रमी

अ. राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले - `वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता, सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.' हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धुम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य वीरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरी आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.




आ. अत्यंत बलशाली असलेल्या हनुमानाने सीतेच्या शोधासाठी ३२ किलोमीटर समुद्री अंतर पोहून पार केले. याबाबत वाल्मीकी रामायणात स्पष्ट उल्लेख आहे

यं यं देशं समुद्रस्य जागाम स महाकपि: ।
तस्य तस्योरुवेगेन सोन्माद इव लक्ष्यते ।। 


अर्थ : महाकपि (हनुमान) समुद्राच्या ज्या भागातून जात होता, तो भाग त्याच्या मांड्यांच्या वेगामुळे उन्मत्त झाल्यासारखा वाटत होता. यावरून हनुमानाच्या सामर्थ्याची आपण कल्पना करू शकतो. - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य)
 

अनेक कला, नैपुण्य, गुण, यांचा समुच्चय

अ. `ज्ञान-विज्ञान, कलासंपन्न व प्रगत अशा जातीचा प्रमुख नेता हनुमान उच्च विद्याविभूषित, ज्योतिषशास्त्र व अनेक कला यांचा ज्ञाता होता. बल, बुद्धी, विद्या, शौर्य व पराक्रम या अद्वितीय गुणांचा तो धनी होता. `हनुमान हा भाषाकोविद असून वेद व व्याकरण त्याने अभ्यासिले असावेत', असे मत स्वत: श्रीरामाने प्रकट केले आहे.




आ. वीणावादक असलेल्या हनुमानाची शास्त्रीय संगीतातील तीन प्रमुख संगीताचार्यांत गणना केली जाते. (अन्य दोन संगीताचार्य शार्दुल व कहाल होत.) `संगीत परिजात' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ हनुमानाच्या संगीत सिद्धांतावर आधारित आहे. त्याने प्रतिपादलेल्या `हनुमत् संगीत पद्धती'ला भारतीय शास्त्रीय संगीतात विशिष्ट स्थान आहे. त्याचे व्यक्‍तीमत्त्व म्हणजे भक्‍ती, शक्‍ती व युक्‍ती यांचा अपूर्व संगम होय. या श्रेष्ठ व्याकरणकाराचे व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, वार्तिक, भाष्य व संग्रह इत्यादींवर असामान्य प्रभुत्व होते.' - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य, पृष्ठ २१)

ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रतीक असलेला हनुमंत !

        हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्‍ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक) सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.

भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून रक्षण

अ. सगळया देवतांमध्ये फक्‍त मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला `भुतांचा स्वामी' म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.



Read Agrowon ( Please Add Skeep ) ............................


आ. लग्न न होणार्‍यांपैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्‍तींचे लग्न भूत, करणी इत्यादी वाईट शक्‍तींच्या त्रासामुळे होत नाही. मारुतीच्या उपासनेने ते त्रास दूर होतात व लग्न होणे शक्य होते. (१० टक्के व्यक्‍तींचे लग्न भावी वधू किंवा वर याच्या अवास्तव अपेक्षा असल्याने होत नाही. त्या संदर्भात अपेक्षा कमी केल्या की लग्न होते. ५० टक्के व्यक्‍तींचे लग्न प्रारब्धामुळे होत नाही. प्रारब्ध मंद किंवा मध्यम असल्यास कुलदेवतेच्या उपासनेने प्रारब्धामुळे असणारा अडथळा नष्ट होऊन लग्न होऊ शकते. तीव्र प्रारब्ध असल्यास केवळ संतकृपेनेच लग्न होऊ शकते. उरलेल्या १० टक्के व्यक्‍तींचे लग्न इतर आध्यात्मिक कारणांमुळे होत नाही. त्यासाठी त्या त्या कारणाप्रमाणे उपाय योजावे लागतात.

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण)

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण) 



 

  द्यूतक्रीडेत हारल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला राज्यसभेत आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुःशासनाने तिला राज्यसभेत फरफटत ओढत आणले. ती असे न करण्यासाठी विनवत होती; पण त्याचा काहीएक परिणाम त्यांच्यावर झाला नाही. द्रौपदीला वाटले, ‘माझे पाच पती आहेत. संपूर्ण जगाला ते भारी आहेत. ते माझे नक्कीच रक्षण करतील.’ तिने युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या सर्वांना साहाय्य करण्याची विनंती केली; पण कोणीच पुढे आले नाही. तिने सर्व ज्येष्ठांनाही हाक मारली; परंतु सगळे माना खाली घालून बसले होते. शेवटी तिने श्रीकृष्णाला हाक मारली. तो लगेच धावून आला. तिला वस्त्रे पुरवली आणि तिचे रक्षण केले. तिने श्रीकृष्णाला विचारले, ‘‘देवा, मी संकटात असल्याचे कळूनही तू मला साहाय्य करण्यास का आला नाहीस ?’’ त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तुला तुझ्या पतींवर विश्वास होता ना, तू त्यांना बोलावले; मग मी कसा येणार ? तू मला हाक मारताच मी आलो.’’ द्रौपदीने श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. 

Raed Samaj Stori ( please Add Skeep ) ........................ 



तात्पर्य : देवाविना आपले कोणी नसते़  आपण ज्यांना आपले म्हणतो, तेही साहाय्याच्या वेळी येत नाही. एखाद्याला पुनःपुन्हा हाक मारली, तर एकदातरी त्या व्यक्तीला वळून मागे बघावेच लागते. देव मात्र एका हाकेला धावून येतो; पण आम्ही त्याला सोडून सर्वांना हाक मारत बसतो. आपण देवाला सतत हाक मारली, तर तो सतत आपल्यासमवेत राहाणार नाही का ? मग आतापासून नामजप करणार ना ?

भवसागर तरून नेणारा नावाडी - श्रीराम

भवसागर तरून नेणारा नावाडी - श्रीराम 




         ‘कैकयीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभु रामचंद्र आपला भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनवासाला निघाले. वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले. तो धावत धावत त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्यापुढे लोटांगण घालून म्हणाला, "प्रभु, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो ! मी आपली कोणती सेवा करू ?''

         रामप्रभु म्हणाले, "गुहका, तुझ्याकडून दुसर्‍या कुठल्याच प्रकारच्या सेवेची आम्ही अपेक्षा करत नाही. केवळ तुझ्या नावेतून तू आम्हाला गंगेच्या पैलतिराला पोहोचव.'' त्याप्रमाणे गुहकाने त्या तिघांना पैलतिराला नेऊन सोडले. पैलतिरी पोहोचविल्यावर त्यांच्यात पुढील संवाद झाला.
राम : गुहका, नावेतून आम्हाला पैलतिराला पोहोचविल्याबद्दल मी तुला काय देऊ ?
गुहक : प्रभु, एक न्हावी दुसर्‍या न्हाव्याचे केस कापतो, तेव्हा तो त्याच्याकडून मोबदला घेतो का ?
राम : नाही.
गुहक : प्रभु, एक वैद्य दुसर्‍या वैद्याला औषध देतो, तेव्हा तो त्याच्याकडून औषधाचा मोबदला घेतो का ? 

राम : नाही.
गुहक : मग त्याचप्रमाणे मी आणि आपण असे दोघेही नावाडी असतांना मी आपल्याकडून मोबदला कसा काय घेऊ ?
(गुहकाच्या या विधानाने राम आश्चर्यचकित झाला.)
राम : गुहका, तू नावाडी आहेस, हे उघडच आहे; पण तू मलाही नावाडी कसे काय करून टाकलेस ?
गुहक : प्रभु, मी लोकांना या नदीच्या पैलतिराला पोहचवितो; पण आपण तर इच्छुक प्रवाशांना भवसागराच्या, म्हणजे संसाररूपी सागराच्या पैलतिराला नेऊन पोहोचते करता. तेव्हा आपण माझ्यापेक्षाही श्रेष्ठ नावाडी नाही का ?

        गुहकाचा हा युक्तीवाद ऐकून आणि त्याचे निरपेक्ष प्रेम पाहून रामप्रभूंनी त्याला दृढ आलिंगन दिले. रामप्रभूंकडून अलिंगन सुख म्हणजे प्रत्यक्ष जिवा-शिवाची भेट. गुहकाला आपले जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले. गुहकाला राम हा अवतार आहे, हे लक्षात आले. यावरून त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असला पाहिजे, हे लक्षात येते.’
- डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)  

मच्छिंद्रनाथांचा जन्म

मच्छिंद्रनाथांचा जन्म 



एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक नारदमुनी तेथे आले. गौरीची व्यथा ऐकून त्यांनी अंतज्र्ञानाने शिवाचा शोध घेऊन त्याचे बसण्याचे ठिकाण तिला सांगितले. गौरीने शिवासमोर भिल्लिणीच्या वेषात जाऊन संगीतप्रधान नृत्याला सुरुवात केली.

त्या आवाजाने शिवाची समाधी उतरली. त्याने स्मित करत तिला विचारले, ‘‘शाबरी, तू मला दिव्य समाधीतून जागृत का केलेस ?’’ तेव्हा शाबरी म्हणाली, ‘‘आपण वर्षभर मला सोडून या समाधीवस्थेत कसे राहिलात, या गोष्टीचे मर्म मला जाणून घ्यायचे आहे.’’ शिव म्हणाला, ‘‘सांगीन; परंतु आता इथे नाही. जेथे मानवाची वस्ती नसेल आणि जेथे ते रहस्य कुणी ऐकणार नाही, अशा ठिकाणी मी ते तुला सांगीन.’’ काही दिवस गेल्यावर गौरीने शिवाला त्या गोष्टीची आठवण करून दिली. शिव तिला घेऊन निबिड जंगलात यमुनानदीच्या किनारी आला आणि ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागला; कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती.  


 
त्याच वेळी यमुना नदीतील एका मत्स्यीने ब्रह्मतेज गिळले होते. कवी नारायणांनी त्या तेजात जीवरूपाने प्रवेश केला आणि तिचा गर्भ दिसामासी वाढू लागला. शिव सांगत असलेले गूढ मत्स्यीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले. भगवान शंकराने आपल्या उपदेशाचे सार पार्वतीला विचारताच मच्छिंद्रनाथ मत्स्यीच्या पोटातून म्हणाले, ‘सर्वत्र एक ब्रह्मच भरून राहिले आहे, हेच आपल्या उपदेशाचे सार आहे.’
हे वाक्य ऐकताच कवी नारायण मत्स्यीच्या पोटी जन्म घेणार असल्याचे शंकराने ताडले आणि त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘मच्छिंद्रा, तुम्ही पुढे बदि्रकाश्रमी आल्यावर याच मंत्राचा उपदेश मी दत्तात्रेयांच्या मुखातून तुम्हाला करवीन.’’ मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देत त्यांनी त्यांना हठयोगाचा उपदेश केला आणि जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले.
त्यानंतर पूर्णमास भरताच मत्स्यीच्या उदरातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला.

विमानाचा शोध लावणारे भारद्वाजऋषी !

विमानाचा शोध लावणारे भारद्वाजऋषी ! 



परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार

परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार 



 


परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही.
 

आईवडील

        परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला.
    



कार्य

अधम अशा क्षत्रियांचा वध : `वाल्मीकीने त्याला `क्षत्रविमर्दन' न म्हणता `राजविमर्दन' म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.'
           कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परत आल्यावर त्याला हे कळताच त्याने कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. नर्मदेच्या तीरी त्या दोघांत द्वंद्वयुद्ध झाले. त्यात परशुरामाने त्याला ठार मारले. यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे तो तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेला.
            परशुराम गेल्यावर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचला. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधमांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.' या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा, युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे, क्षत्रीय माजले की, पुन्हा त्यांचा नाश करावा, अशा एकवीस मोहिमा केल्या. समंतपंचकावर शेवटचे युद्ध करून त्याने आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले.

Read agriculture ( Please Skeep Add ) ..............................


क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित करणे : परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्‍तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.
  

     अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास शाप देऊन अथवा बाणाने परशुराम हरवील.
तेज रामात संक्रमित करणे : एकदा (दशरथपुत्र) रामाची कीर्ती ऐकून त्याच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी परशुराम त्याच्या वाटेत आडवा आला व आपले धनुष्य रामाच्या हातात देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. `माझी या (काश्यपी)भूमीवरची गती निरुद्ध कर', असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.
धनुर्विद्येचा सर्वोत्तम शिक्षक : एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्र्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.
दानशूर : परशुरामाने ज्या क्षत्रीयवधासाठी मोहिमा केल्या, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर त्याचे स्वामित्व आले. त्यामुळे त्याला अश्वमेध यज्ञाचा अधिकार प्राप्‍त झाला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी या यज्ञाचा अध्वर्यु कश्यप याला परशुरामाने सर्व भूमी दान केली.


भूमीची नवनिर्मिती : जोपर्यंत परशुराम या भूमीत आहे, तोपर्यंत क्षत्रीय कुळांचा उत्कर्ष होणार नाही, हे जाणून कश्यपाने परशुरामाला सांगितले, `आता या भूमीवर माझा अधिकार आहे. तुला इथे रहाण्याचाही अधिकार नाही.' यानंतर परशुरामाने समुद्र हटवून स्वत:चे क्षेत्र निर्माण केले. वैतरणा ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या या भूभागाला `परशुरामक्षेत्र' ही संज्ञा आहे.
         परशुराम हा सप्‍तचिरंजीवांपैकी एक आहे.
 

Read Children Stori ( Plese add Skeep ) ....-.......-......-


परशुरामक्षेत्रे

        सह्याद्रीच्या उत्तर टोकावर साल्हेरच्या डोंगरावरील मध्ययुगीन गडावर, पंजाबात कांगडा जिल्ह्यामध्ये, कोकणात चिपळूणपासून पाच मैलांवरील एका डोंगरावर तसेच गोमंतकात काणकोण येथे परशुरामाचे एक पुरातन मंदिर आहे.
 

मूर्ती

        भीमकाय देह, मस्तकी जटाभार, खांद्यावर धनुष्य व हातात परशू अशी परशुरामाची मूर्ती असते.
 

पूजाविधी

        परशुराम हा श्रीविष्णूचा अवतार असल्याने तो उपास्यदेवता म्हणून पुजला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी परशुराम जयंती एक कात व उत्सव म्हणून साजरी केली जाते.  


बौद्धयन

Article Image बौद्धयन

५०० वर्षांपूर्वी (खिस्तपूर्व ५००) ‘पायथागोरस सिद्धांत’चा वेध घेणारा भारतीय भूमितीतज्ज्ञ. सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारतीय भूमितीतज्ज्ञांनी भूमितीशास्त्रात महत्त्वाचे संशोधन केले. 
 
 
 
 

औषध-निर्मितीतील पितामह : आचार्य चरक !

Article Image औषध-निर्मितीतील पितामह : आचार्य चरक !

इ.स. पूर्व १०० ते २०० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील आयुर्वेदतज्ज्ञ म्हणजे चरकाचार्य. ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेदशास्त्रावरील ग्रंथाचा निर्माणकर्ता. चरकाला ‘काया चिकीत्सक’ 
 
 
 
 
 

शल्यकर्मांत निष्णात असणारे महर्षी सुश्रुत

Article Image शल्यकर्मांत निष्णात असणारे महर्षी सुश्रुत

‘आयुर्वेद उपचारपद्धती जगाला १६ व्या शतकापर्यंत ज्ञात नव्हती. १६ व्या शतकात जर्मन डॉक्टरांनी भारताला भेट दिली. तेव्हा ‘सुश्रुताचार्य ‘रेनोप्लास्टिक सर्जरी’ त्यांच्या व्यवसायात वापरत होते’, असे त्यांना याविषयीचा अभ्यास करतांना आढळले. 







आर्यभट्ट

आर्यभट्ट 



 


पाचव्या शतकात सूर्य-चंद्र यांचे वेध घेणारे एक महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ. काळ इ.स. ४७६. पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमणगती आणि परिभ्रमणगती यासंबंधी स्पष्ट कल्पना आर्यभट्ट यांनी त्या काळात मांडली. त्यांच्या या संशोधनामुळे भारताच्या पहिल्या उपग्रहास त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी ‘आर्यभटिका’ हा ग्रंथ लिहून सार्‍या जगात भारताचे नाव उज्ज्वल केले.  


Read vigyan ( Please Add Skeep ) ................... 


गॅलिलीओच्या १ हजार वर्षे आधीआर्यभट्टांनी
पृथ्वी गोल असल्याचे सांगणे व तिचा व्यासही सांगणे    

          आर्यभट्टांनी (इ.स. ५ वे शतक) आपल्या ‘आर्यभट्टीयम्’ नामक ग्रंथामध्ये प्रथम पृथ्वी गोल असल्याचा उल्लेख करून पृथ्वीचा व्यासही अचूक सांगितला.  

मृज्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः । - आर्यभट्टीयम्, ४-६ 

अर्थ : माती, पाणी, अग्नी व वायू यांनी युक्त अशी पृथ्वी गोल आहे.
        याच ग्रंथामध्ये ‘नृषियोजनं, ञिला भूव्यासो ........’ असे सूत्र आले आहे. याचा अर्थ ‘नर x षि · योजना व ‘ञिला’ योजनेएवढा पृथ्वीचा व्यास आहे’, असा होतो. यामधून पृथ्वीच्या व्यासाचे गणित सोडवण्यासाठी आपल्याला ‘आर्यभट्टीय अंक पद्धतीची’ आवश्यकता आहे. याच ग्रंथामध्ये ती दिली आहे. 





‘आर्यभट्टीय अंक पद्धती’ म्हणजे संक्षेपाने व सूत्ररूपाने ग्रंथ लिहिण्यासाठी तयार केलेली एक सांकेतिक भाषा. यामध्ये ‘क’ ते ‘म’ मुळाक्षरांना १ ते २५ असे आकडे दिले आहेत. म्हणजे क · १, ख · २, ग · ३ .... भ · २४, म · २५, य · ३०, र · ४०, ल · ५० ... ह · १००. स्वरांमध्ये ‘इ’कार म्हणजे ‘गुणिले १००’, ‘उ’ कार म्हणजे ‘गुणिले १०,०००’ व ‘ऋ’कार म्हणजे ‘गुणिले १०,००,००० (दहा लाख).’ अशा पद्धतीने अत्यंत सोपी अशी ही आर्यभट्टीय अंक पद्धती आपल्याला समजली की, ‘ञिला भूव्यासो’ या सूत्राचा अर्थ समजेल.
= १०, इ = x १००, ञि (ञ + इ) = १० x १०० = १०००
= ५० म्हणून ञिला = १००० + ५० = १०५०
म्हणजे पृथ्वीचा व्यास १०५० योजने एवढा आहे.         ‘नृषि योजना’ या सूत्रावरून १ योजन = किती किलोमीटर हे काढता येते. नृ x षि म्हणजे १ योजन. नृ म्हणजे माणसाची सरासरी उंची. (याचे प्रमाणही प्रस्तुत ग्रंथात दिलेले असून विस्तारभयास्तव येथे मांडलेले नाही.) षि =+= ८० x १०० = ८०००० म्हणजे १ योजन. माणसाची सरासरी उंची x ८०००० हे सर्व गणित करून त्या वेळी १ योजन म्हणजे १२.११ कि.मी. होते व ही संख्या जेव्हा ‘ञिला भूव्यासः’ या सूत्रामध्ये घालतो, तेव्हा आपल्याला पृथ्वीचा व्यास १२,७१६ कि.मी. एवढा मिळतो. आता उपग्रहांच्या सहाय्याने मोजलेला पृथ्वीचा व्यास १२७५६ कि.मी. आहे.’ 




आर्यभट्टांनी एका सूत्रावरून पृथ्वी किती अंशांनी कललेली आहे, हे सांगणे  

        ‘याच आर्यभट्टांनी ‘भ’ अपक्रमो ग्रहांशः ।’ या सूत्रावरून ‘पृथ्वी किती अंशांनी कललेली आहे’, हे सांगितले आहे. भ = २४ म्हणजेच पृथ्वी २४ अंशांनी कललेली आहे. आताच्या विज्ञानाने तीच संख्या (value) २३.५ अंश अशी सांगितली आहे.

वराहमिहिर

Article Image वराहमिहिर
ग्रहगोलांचा अभ्यास वैज्ञानिकदृष्टीने करणारे ५ व्या शतकातील एक थोर भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्र आणि फलज्योतिषविज्ञान या विषयांचा आचार्य वराहमिहिर यांचा गाढा अभ्यास होता.

Article Image नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

Article Image नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

भारतीय रसायनशास्त्राचे जनक. ७ व्या शतकाच्या प्रारंभातील शास्त्रज्ञ. सिद्ध नागार्जुन यांचे रसायनशास्त्रातील कार्य अविस्मरणीय आहे. विशेषत: सुवर्णाचा (सोने) पाठपुरावा आणि पार्‍यावरील त्यांचे संशोधन अतुलनीय होते.




devotional


Contage email

गर्गमुनी

गर्गमुनी 


Article Image


कौरव-पांडवकालीन तारका शास्त्रज्ञ गर्गमुनी यांनी नक्षत्राचा शोध लावला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जीवनाविषयी गर्गमुनी यांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. कौरव-पांडव यांचे भारतीय युद्ध मानवसंहारक झाले; कारण युद्धाच्या प्रारंभीच्या पक्षामध्ये तिथीक्षय होऊन तेराव्या दिवशी अमावास्या आली होती. नंतरच्या पक्षातही तिथीक्षय होता. पौर्णिमा चौदाव्या दिवशी आली आणि त्यादिवशी चंद्रग्रहण होते, असे भविष्य गर्गमुनी यांनी वर्तविले होते. 

 

 

Read Marathi News ( Please Add Skeep ) .............. ........... 

 

जीवक

जीवक 


Article Image


  बुद्धकालीन म्हणजेच अंदाजे ३ सहस्र वर्षांपूर्वी जीवक हे वैद्यकशास्त्रात पारंगत असे शास्त्रज्ञ होऊन गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ज्ञान संपादन केले. आयुर्वेद, वैद्यक आणि वनस्पतीशास्त्र यांचे गाढे अभ्यासक. प्रत्यक्ष भगवान बुद्ध यांच्यावर त्यांनी औषधोपचार केले होते. भारतीय वैद्य परंपरेत बुद्धदेवाच्या परिवारातील एक निष्णात वैद्य म्हणून जीवक यांचे स्थान आहे. 

 

 

भारतीय कृषि अनुसंधान परिषद | भारतीय... 

जगभरातील गणितींना विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ !

Article Image

जगभरातील गणितींना
विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ ! 




गोवर्धनपीठ, पुरीचे शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ यांनी अपरंपार परिश्रम आणि ध्यान यांद्वारे `अथर्ववेदा’तील `सुलभसूत्र’ (गणितसूत्र) परिशिष्टातील प्रत्येक अक्षरातून १६ सूत्रे हस्तगत केली. या १६ सूत्रांमुळे अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, सरळरेषा अन् गोलीय भूमिती, कॅलक्युलस, गतीशास्त्र, लोकस्थिती-गणित (स्टॅटिस्टीक्स) अशा सगळ्या शाखा अभ्यासणे सुलभ होते. प्रचंड संख्यांचे गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ, वर्ग करणे अतिशय सोपे होते. त्यांचा ‘वैदिक गणित’ हा ग्रंथ प्रकाशित झाला, तेव्हा सगळे जग स्तिमित झाले. आता ‘वैदिक गणिता’वर जगभरातील विद्यापिठांमधून संशोधन होत आहे.

        एका पहाणीनुसार अलीकडे भारतात उच्च अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशपरीक्षांमध्ये सहभागी होणारे बहुतांश विद्यार्थी ‘वैदिक गणित’ मोठ्या प्रमाणात वापरतात. व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची ‘कॅट’ आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठीची ‘गेट’ या परीक्षांमध्ये साध्या पद्धतीनुसार एखादे गणित सोडवण्यास चार मिनिटे लागत असतील, तर वैदिक गणितातील पद्धतींमुळे ते चार सेकंदांत सोडवता येते. 

कर्करोग प्रतिबंधित करणारे पातंजलीऋषींचे योगशास्त्र !

कर्करोग प्रतिबंधित करणारे
पातंजलीऋषींचे योगशास्त्र ! 


Article Image


‘पातंजलीऋषींनी २१५० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘योगशास्त्र’, हा कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीवर सुपरिणामकारक उपचार असून योगसाधनेमुळे कर्करोग प्रतिबंधित होतो.’

- भारत शासनाच्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) ५ वर्षांच्या संशोधनाचा निष्कर्ष ! 






Sunday 10 March 2013

महाशिवरात्रि पर्व 2013

                         महाशिवरात्रि पर्व 2013
                 Maha Shivaratri Festival 2013 




Maha Shivaratri Festivalहाशिवरात्रि का पर्व प्रत्येक वर्ष फाल्गुन माह की कृष्ण पक्ष की चतुर्दशी को मनाया जाता है. वैसे तो हिन्दु ग्रंथों तथा मान्यताओं के अनुसार भगवान शिव को प्रत्येक माह की चतुर्दशी तिथि प्रिय है परन्तु सभी चतुर्दशी तिथियों में फाल्गुन माह की चतुर्दशी तिथि भगवान शिव को अति प्रिय है. सत्वगुण, रजोगुण तथा तमोगुण तीनों गुणों में से तमोगुण की अधिकता दिन की अपेक्षा रात्रि में अधिक है. इस कारण भगवान शिव ने अपने लिंग के प्रादुर्भाव के लिए फाल्गुन माह की कृष्ण पक्ष की चतुर्दशी की मध्यरात्रि को चुना.

महाशिवरात्रि पर्व का महत्व सभी पुराणों में मिलता है. गरुड़ पुराण, पद्म पुराण, स्कंद पुराण, शिव पुराण तथा अग्नि पुराण सभी में महाशिवरात्रि पर्व की महिमा का वर्णन मिलता है. शिवरात्रि पर्व के बारे में केवल एक प्रकार की कथा नहीं है. कई कथाएं हैं परन्तु सभी कथाओं का स्वरुप तथा वर्णन समान ही है. लेकिन इस पर्व का महत्व एक ही है. इस दिन व्यक्ति व्रत रखते हैं तथा शिव महिमा का गुणगान करते हैं और शिव भगवान की बिल्व पत्रों से पूजा-अर्चना करते हैं. प्राचीन ग्रंथों के अनुसार इस सृष्टि से पहले सत और असत नहीं थे केवल भगवान शिव थे. 



Read agriculture ( Please Add Skeep ) .................... 



महाशिवरात्रि पर्व का महत्व
Importance of Maha Shivaratri Festival

महाशिवरात्रि का पर्व केवल दिखावे मात्र का पर्व नहीं है. ना ही यह दूसरों की देखा-देखी मनाने वाला पर्व है. यह बहुत ही महान पर्व है इसीलिए इसे महाशिवरात्रि कहा गया है. शिव को महाकाल कहा गया है. परमेश्वर के तीन रुपों में से एक रुप की उपासना महाशिवरात्रि के दिन की जाती है. मनुष्य को भगवान के तीन रुपों में से एक रुप का सरल तरीके से उपासना करने का वरदान महाशिवरात्रि के रुप में मिला है. इस पर्व के बारे में गोस्वामी तुलसीदास जी ने भगवान राम के मुख से भी कहलावाया है :-

"शिवद्रोही मम दास कहावा। सो नर सपनेहु मोहि नहिं भावा।"


इस पर्व के महत्व को शिवसागर में और अधिक महत्ता मिली है :-

"धारयत्यखिलं दैवत्यं विष्णु विरंचि शक्तिसंयुतम। जगदस्तित्वं यंत्रमंत्रं नमामि तंत्रात्मकं शिवम।"


इसका अर्थ यह है कि विविध शक्तियाँ, विष्णु तथा ब्रह्मा जिसके कारण देवी व देवता के रुप में विराजमान हैं, जिनके कारण जगत का अस्तित्व है, जो यंत्र,मंत्र हैं. ऎसे तंत्र के रुप में विराजमान भगवान शिव को नमस्कार है. 



Read Children Stori ( Please Add Skeep ) ........................... 



महाशिवरात्रि का ज्योतिषीय महत्व
Astrological Importance of Maha Shivaratri

ज्योतिष शास्त्र के अनुसार चतुर्दशी तिथि को चन्द्रमा बहुत क्षीण अवस्था में पहुँच जाते हैं. चन्द्रमा के अंदर सृष्टि को ऊर्जा देने की सामर्थ्य नहीं होती. बलहीन चन्द्रमा अपनी ऊर्जा देने में असमर्थ होते हैं. चन्द्रमा मन का कारक ग्रह है. इसी कारण मन के भाव भी चन्द्रमा की कलाओं के जैसे घटते-बढ़ते रहते हैं. कई बार व्यक्ति का मन बहुत अधिक दुखी होता है और वह मानसिक कठिनाईयों का सामना करता है. चन्द्रमा शिव भगवान के मस्तक की शोभा बढा़ते हैं. इसलिए सामान्य प्राणी यदि चन्द्रमा की कृपा पाना चाहता है तो उसे भगवान शिव की भक्ति करनी आवश्यक है. वैसे तो प्रत्येक मास शिवरात्रि के दिन भगवान शिव की पूजा करने से चन्द्रमा बलशाली होता है. परन्तु यदि प्रत्येक माह पूजन नहीं किया जा सकता है तब महाशिवरात्रि के दिन भगवान शिव का विधिवत तरीके से पूजन किया जा सकता है.

इसके अतिरिक्त सूर्यदेव भी महाशिवरात्रि तक उत्तरायण में आ चुके होते हैं. इस समय ऋतु परिवर्तन का समय भी होता है. ऋतु परिवर्तन के कारण यह समय अत्यन्त शुभ माना गया है. यह समय वसंत ऋतु के आगमन का समय है. वसंत काल के कारण मन उल्लास तथा उमंगों से भरा होता है. इसी समय कामदेव का भी विकास होता है. इस कारण कामजनित भावनाओं पर अंकुश केवल भगवान की आराधना करने से ही लगा सकते हैं. भगवान शिव को काम निहंता माना गया है. अत: इस ऋतु में महाशिवरात्रि के दिन उनका पूजन करने से कामजनित भावनाओं पर साधारण मनुष्य अंकुश लगा सकता है. इस समय भगवान शिव की आराधना सर्वश्रेष्ठ है. भारतवर्ष के बारह ज्योतिर्लिंगों का संबंध ज्योतिषीय दृष्टिकोण से बारह चन्द्र राशियों के साथ माना गया है.

महाशिवरात्रि के बारे में कहा गया है कि जिस शिवरात्रि में त्रयोदशी, चतुर्दशी तथा अमावस्या तीनों ही तिथियों का स्पर्श होता है, उस शिवरात्रि को अति उत्तम माना गया है. महाशिवरात्रि के विषय में अनेकों मान्यताएँ हैं. उनमें से एक मान्यता के अनुसार भगवान शिवजी ने इस दिन ब्रह्मा के रुप से रुद्र के रुप में अवतार लिया था. इस दिन प्रलय के समय प्रदोष के दिन भगवान शिव तांडव करते हुए समस्त ब्रह्माण्ड को अपने तीसरे नेत्र की ज्वाला से भस्म कर देते हैं. इस कारण इसे महाशिवरात्रि कहा गया है.

इसी कारण महाशिवरात्रि को कालरात्रि भी कहा जाता है. भगवान शिव सृष्टि के विनाश तथा पुन:स्थापना दोनों के मध्य एक कडी़ जोड़ने का कार्य करते हैं. प्रलय का अर्थ है - कष्ट और पुन:स्थापना का अर्थ है - सुख. अत: ज्योतिष शास्त्र में भगवान शिव को सुख देने का आधार माना गया है. इसीलिए शिवरात्रि पर अनेकों ग्रंथों में अनेक प्रकार से भगवान शिव की आराधना करने की बात कही गई है. अनेक प्रकार के अनुष्ठान करने का महत्व भी बताया गया है.

Read Joke ( Please Skeep Ads ) ..............,  





भगवान शिव के ज्योतिर्लिंग
Jyotirlinga of Lord Shiva

भगवान शिव के समस्त भारत में 12 ज्योतिर्लिंग मुख्य हैं. जो निम्नलिखित हैं :-

  1. सौराष्ट्र प्रदेश अर्थात काठियावाड़ में श्रीसोमनाथ ज्योतिर्लिंग.
  2. श्रीशैल पर्वत पर कृष्णा जिले के कुर्नूल में श्रीमल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग.
  3. उज्जैन में श्रीमहाकाल ज्योतिर्लिंग.
  4. मध्य प्रदेश में नर्मदा नदी के एक द्वीप पर मालवा क्षेत्र में श्रीऊँकारेश्वर ज्योतिर्लिंग. ऊँकारेश्वर को अमलेश्वर भी कहा जाता है.
  5. झारखंड में देवघर जिले में वैद्यनाथधाम ज्योतिर्लिंग.
  6. उत्तराखण्ड में श्रीकेदारनाथ ज्योतिर्लिंग.
  7. महाराष्ट्र में भीमा नदी के किनारे श्रीभीमाशंकर ज्योतिर्लिंग.
  8. उत्तर प्रदेश में वाराणसी में श्रीविश्वनाथ ज्योतिर्लिंग सभी मुख्य ज्योतिर्लिंगों में से एक है.
  9. महाराष्ट्र के नासिक जिले में श्रीत्रयम्बकेश्वर ज्योतिर्लिंग.
  10. गुजरात के द्वारका जिले में श्रीनागेश्वर ज्योतिर्लिंग.
  11. तमिलनाडु में रामनाड जिले में श्रीरामेश्वर ज्योतिर्लिंग है. इसे श्रीरामलिंगेश्वर के नाम से भी जाना जाता है. यहाँ भगवान श्रीराम ने अराध्यदेव शंकर जी की पूजा की थी.
  12. महाराष्ट्र में औरंगाबाद जिले में श्रीघुश्मेश्वर अथवा श्रीगिरीश्नेश्वर ज्योतिर्लिंग है.  



Contage Email  




12 ज्योतिर्लिंगों का संबंध 12 चन्द्र राशियों से
Relation of 12 Jyotirlinga from 12 Moon Signs

भगवान शिव के संबंध में अनेकों पौराणिक कथाएं पुराणों तथा ग्रंथों में मिलती है. महाशिवरात्रि के बारे में भी अनेकों पौराणिक कथाएं. हैं. जिस प्रकार भगवान शिव के त्रिशूल, डमरू आदि सभी वस्तुओं तथा शिव का संबंध नौ ग्रहों से जोडा़ गया है. उसी प्रकार भगवान शिव के बारह ज्योतिर्लिंगों का संबंध बारह चन्द्र राशियों से जोडा़ गया है. इन राशियों का वर्णन इस प्रकार है.

  1. मेष राशि का संबंध श्रीसोमनाथ ज्योतिर्लिंग से है.
  2. वृष राशि का संबंध श्रीशैल ज्योतिर्लिंग से है.
  3. मिथुन राशि का संबंध श्रीमहाकाल ज्योतिर्लिंग से है.
  4. कर्क राशि का संबंध श्रीऊँकारेश्वर अथवा अमलेश्वर ज्योतिर्लिंग से है.
  5. सिंह राशि का संबंध श्रीवैद्यनाथधाम ज्योतिर्लिंग से है.
  6. कन्या राशि का संबंध श्रीभीमशंकर ज्योतिर्लिंग से है.
  7. तुला राशि का संबंध श्रीरामेश्वर ज्योतिर्लिंग से है.
  8. वृश्चिक राशि का संबंध श्रीनागेश्वर ज्योतिर्लिंग से है.
  9. धनु राशि का संबंध श्रीविश्वनाथ ज्योतिर्लिंग से जोडा़ गया है.
  10. मकर राशि का संबंध श्रीत्रयम्बकेश्वर ज्योतिर्लिंग से जोडा़ गया है.
  11. कुम्भ राशि का संबंध श्रीकेदारनाथधाम से जोडा़ गया है.
  12. मीन राशि का संबंध श्रीघुश्मेश्वर अथवा श्रीगिरीश्नेश्वर ज्योतिर्लिंग से है.




Read vigyan ( Please Add skeep ) .........................