Wednesday 18 September 2013

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

वेळ: खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. तसेच संस्कृतचे ज्ञान नाही ते या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात.
विधी: पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे. त्यामुळे संस्कृत न येणाऱ्यांची अडचण दूर होईल.
मुहूर्त: मूहूर्त पंचांगात पहा.
वस्त्र: पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा.
गंध: कपाळाला गंध लावून पूजा करा.
दिशा: दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करावी.
मूर्ती: गणपतीच्या दोनपेक्षा अधिक मूर्ती घरात ठेवू नये.
प्रदक्षिणा: श्री गणेशाला नेहमी एकच प्रदक्षिणा घालतात. अनेक नाही.
आसन: कुशाचे आसन किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडाच्या आसनावर बसून पूजा करू नये.
पूजेचे साहित्य: पूजा सूरू करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ आणून ठेवा. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात घ्या.
वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. परिधान केलेल्या वस्त्राने हात धुऊ नये.
मूर्ती स्थापना: पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा.

पूजन प्रारंभ
पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह विधी दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून त्याप्रमाणे कृती करावी.
दीप पूजन:- तूपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित करा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा.
'हे दीप देवा ! मला नेहमी सुखी ठेव. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित रहा.' यानंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका.

पवित्रकर
विध‍ी : पूजा सुरू करण्यापूर्वी स्वत: किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. आपल्या उजव्या हातावर जल पात्र घेऊन डाव्या हातात पाणी भरा आणि मंत्र म्हणत स्वत: वर आणि पूजन साहित्यावर पाणी शिंपडा.
मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाच्या नाव उच्चारणाने पवित्र अथवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत मनुष्य अंतरंगातून पावित्र्य प्राप्त करू शकतो. भगवान पुंडरीकाक्ष मला हे पावित्र्य प्रदान कर! (हे तीन वेळा म्हणावे.)

आसन पूजा:
विधी: आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी केली जाते.
मंत्र: 'हे माता पृथ्वी! आपण समस्त लोकांना धारण केले आहे, भगवान विष्णूलाही धारण केले आहे, अशा प्रकारे आपण मला धारण करून हे आसन पवित्र करा. (आसनावर पाणी शिंपडा)

स्वस्ती पूजन
विधी: शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र जप केला जातो.
मंत्र: 'हे त्रिलोका! मला शांतता लाभू दे. हे अंतरीक्षा! मला शांतता मिळू दे. हे पृथ्वी! मला शांतता लाभू दे. हे जला! मला शांतता लाभू दे. हे औषधीदेवा! मला शांती मिळू दे. हे विश्वदेवी! मला शांती मिळू दे. जी शांती परब्रम्हापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे.' हे सदा कार्यात मग्न असणार्‍या सूर्य कोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दु:ख निवारण कर. 'हे नारायणी! सर्व प्रकारची मंगल कामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी! आपण सर्व पुरूषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्या शरण आलो आहे. माझा नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रम्हा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.'

संकल्
हातात पाणी घेऊन म्हणा:- गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो.

गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )

          प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये .1 .
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम .2 .
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव चसप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम .3 .
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम .4 .
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य : पठेन्नर :न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो .5 .
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम .6 .
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय : .7 .
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य : समर्पयेततस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत : .8 .
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम | |
 
गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |भक्तिने स्मरतां नित्य आयु : कामार्थ साधती | | 1 | |
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें | | 2 | |
पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें | | 3 | |
नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |अकरावेगणपति बारावे श्रीगजानन | | 4 | |
देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद | | 5 | |
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति | | 6 | |
जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ |एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय | | 7 | |
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले | | 8 | |
                               
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥ - See more at: http://balsanskar.com/marathi/lekh/23.html#sthash.Xu4b9TKp.dpuf
गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )
गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
 
- See more at: http://balsanskar.com/marathi/lekh/23.html#sthash.Xu4b9TKp.dpuf
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
 
- See more at: http://balsanskar.com/marathi/lekh/23.html#sthash.Xu4b9TKp.dpuf
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
 
- See more at: http://balsanskar.com/marathi/lekh/23.html#sthash.Xu4b9TKp.dpuf

गणपति महोत्सव

                                  गणपति महोत्सव   


गणेश या गणपति, बाधाओं और शुभ के देवता के पदच्युत के रूप में जाना जाता है जो हाथी की अध्यक्षता में देवता के सम्मान में वार्षिक उत्सव में कम से कम 250 साल के लिए मनाया जाता है, और शायद कम से कम बारहवीं सदी के बाद से किया गया है. यह पहली बार में दो दिन या उससे कम समय के लिए चली कि एक चक्कर था, लेकिन अठारहवीं सदी के मध्य भाग से, माधवराव (1761-1772) के शासनकाल में, यह छह दिनों में मनाया जाने लगा. गणपति उत्सव का आधुनिक इतिहास मराठा नेता और भारतीय राष्ट्रवादी, बाल गंगाधर तिलक, लोकमान्य रूप lionized जब, 1894 में वापस तिथियाँ, या "लोगों की प्यारी", यह एक अलग राजनीतिक चेहरा दिया. त्योहार काफी हद तक प्रत्येक परिवार गणेश की एक मूर्ति खरीदी और फिर नदी, तालाब, या टैंक में डुबो पहले गणेश चतुर्थी पर जुलूस के रूप में इसे बाहर ले गया जहां एक निजी मामला है, किया गया था, लेकिन यह अपनी सार्वजनिक और सामुदायिक पहलू के बिना नहीं किया गया था , के बाद से अक्सर कई परिवारों के जुलूस में शामिल हो गए, या अन्यथा एक बड़े आकार की मूर्ति खरीदने के लिए अपने संसाधनों को एक साथ जमा. लेकिन तिलक की उपलब्धियों में से एक के रूप में इतनी अच्छी तरह से ब्रिटिश संरक्षण से स्वतंत्रता वांछित जो अन्य भारतीयों के उन लोगों के रूप में मराठा लोगों की आकांक्षाओं के लिए, बात करने के लिए गणपति उत्सव बनाने के लिए वाहन था. इसके बाद, गणपति उत्सव एक बड़े पैमाने पर सार्वजनिक संबंध बन गया था.

    तिलक द्वारा शुरू की सटीक नवाचारों एक समुदाय आधारित उद्यम में गणपति उत्सव बनाने में शामिल थे. अनुमोदन तो मंडप (mandaps) पर रखा गया है और सामूहिक पूजा की वस्तु बना दिया गया है, जो गणेश की बड़ी मूर्तियों की खरीद के लिए एक आवासीय क्षेत्र, बाजार, या संगठन की ओर से एकत्र किए गए थे. पहले immersions त्योहार के विभिन्न दिनों पर जगह ले ली थी जबकि दूसरे,, तिलक सब immersions दसवें और अंतिम दिन पर जगह ले करने की मांग की. तीसरा, विभिन्न गीत और नृत्य पार्टियों प्रत्येक मंडप से जुड़े थे, और अधिक बार नहीं, गाने मजबूत राजनीतिक मकसद था. चौथे, mandaps से कुछ खुद को राजनीतिक नाटकों, और युवा लड़के और सैन्य वर्दी पहने जो पुरुषों के समूहों के स्थल बनाया और राजनीतिक नारे लगाए, मंडप की मेजबानी गया था कि समुदाय में जुलूस का मंचन किया गया. इस तरीके में, तिलक अपने अखबार केसरी खुलेआम (8 सितम्बर 1896) editorialized के रूप में अपने राजनीतिक एजेंडे के लिए गणपति उत्सव लिंक करने की मांग की, और: "[राजनीतिक शिक्षा की] यह काम कांग्रेस का काम के रूप में के रूप में ज़ोरदार और महंगा नहीं होगा . शिक्षित लोग कांग्रेस को प्राप्त करने के लिए यह असंभव होगा जो इन राष्ट्रीय त्यौहारों के माध्यम से परिणाम प्राप्त कर सकते हैं. क्यों हम बड़े पैमाने पर राजनीतिक रैलियों में बड़ी धार्मिक उत्सवों परिवर्तित नहीं किया जाना चाहिए? यह humblest कॉटेज दर्ज करने के लिए राजनीतिक गतिविधियों के लिए संभव नहीं होगा इस तरह के साधनों के माध्यम से गांवों की?

   दो वर्षों के भीतर, अपने नए रूप में गणपति उत्सव व्यापक रूप से बंबई प्रेसीडेंसी के मराठी भाषी भागों भर में स्वीकार किए जाते हैं, और मुंबई, नासिक, Sattara, और अन्य शहरों में पुणे के उदाहरण का अनुसरण करने के लिए थे गया था. लेकिन त्योहार के राजनीतिकरण त्योहार में सक्रिय भागीदारी के कई कम रुचि थी कि स्थान लेने के लिए जल्द ही, हालांकि पहली बार में ज्यादा राजनीतिक महत्व से रहित के रूप में घटनाक्रम को देखने के लिए इच्छुक है, जो ब्रिटिश सरकार का ध्यान आमंत्रित करने के लिए किया गया था धार्मिक मामलों में, लेकिन निश्चित रूप से राजनीतिक अशांति भड़काने में रुचि रखते थे. जब तक उत्सव का इरादा किया गया था के रूप में, ब्रिटिश माना के रूप में, दूर मुहर्रम से हिंदुओं को चालू करने के लिए हिंदू भागीदारी एक तुच्छ कारक नहीं किया गया था, जिसमें वे हस्तक्षेप करने का निपटारा नहीं किया गया है, लेकिन त्योहार के चरित्र पर ले लिया "जब 1910 में मुंबई पुलिस आयुक्त के शब्दों को उद्धृत करने के लिए एक वार्षिक विरोधी सरकार विस्फोट ", यह कुछ कार्रवाई करने के लिए आवश्यक महसूस किया गया. इसके अलावा, त्योहार के परिवर्तन अपने पारंपरिक नेतृत्व की भूमिका हासिल करने के लिए ब्राह्मणों द्वारा एक प्रयास के रूप में देखा, और ब्रिटिश वे भी इस उद्यम में शिवाजी और मराठों के साथ जुड़े मार्शल परंपराओं में से एक स्तुति का पता लगा था. नतीजतन, 1910 से, गणपति उत्सव गंभीर रूप से सरकार के आदेश पर कटौती की जाएगी.  

   अपने मौजूदा स्वरूप में, सबसे अच्छा पुणे या बंबई (अब मुंबई) में मनाया जाता है जो गणपति उत्सव, यह तिलक द्वारा संपन्न किया गया था विशेषताओं के साथ जो एक बहुत बड़ी हद तक बरकरार रखती है. त्योहार दस दिनों के लिए मनाया जाता है, और देवता की immersions त्योहार के पिछले चौबीस घंटे से अधिक बाहर किया जाता है, और पिछले immersions के सम्मान, भारी भीड़ इकट्ठा कर रहे हैं, सबसे अच्छी तरह से जाना जाता है या समृद्ध करने के लिए फ़ाल्स समुदायों. मंडप गणेश की आम तौर पर काफी भव्य विभिन्न समुदायों, आवासीय ब्लॉक, सड़कों, बाजारों, अमीर व्यापारियों या उद्योगपतियों, और संगठनों, और एक छवि है, प्रत्येक मंडप पर रखा गया है द्वारा रखे जाते हैं. वे 1999 में किया था लेकिन राजनीतिक विषयों करगिल की ऊंचाइयों पर भारतीय सैनिक के बलिदान बार बार पैदा हुआ था, जब प्रबल हो सकती है. "विजय मारुति" का नाम, पाकिस्तानी सैनिकों ने संघर्ष का एक 'जी' के प्रतिनिधित्व के साथ दर्शकों प्रदान की एक कमांडिंग स्थिति में ले लिया था, जहां पर्वत चोटियों में से एक पर एक हमले की विशेषता एक विस्तृत सेट और अंततः द्वारा पुणे में एक विशेष मंडप में भारतीय सेना की विजय. इस प्रकार, एक बार फिर, गणपति उत्सव में राष्ट्र राज्य के हितों को देशभक्ति के साथ ही देवता के प्रति समर्पण के साथ संयुक्त रहे हैं. इसके राजनीतिकरण के होते हुए भी, गणपति उत्सव भारतीय जीवन में धर्म के सार्वजनिक स्थान, भारतीय समुदायों, सड़क जीवन के splendors, लोकप्रिय कलात्मक और कारीगर परंपराओं की ताकत है, और एक प्यारी भारतीय की गौरवशाली बढ़ने की योग्यता की आजीविका के लिए एक असाधारण गवाही है देवता

       


Ranjangaon गणपति

Ranjangaon गणपति गणेश से संबंधित कथाओं के आठ उदाहरणों मना, श्री अष्टविनायक सिने विजन के बीच में है.

इतिहास के अनुसार मंदिर में 9 वीं और 10 वीं सदी के बीच में बनाया गया था. माधवराव पेशवा भगवान गणेश की मूर्ति रखने के लिए मंदिर के तहखाने में एक कमरा बनाया है. बाद में इंदौर के सरदार Kibe पर यह पुनर्निर्मित. Nagarkhana प्रवेश द्वार के ऊपर स्थित है. मुख्य मंदिर पेशवा की अवधि से मंदिर की तरह दिखता है. मंदिर सामना कर रहे पूर्व विशाल और सुंदर प्रवेश द्वार है.

आप ये भगवान गणेश की मूर्ति को भी 'Mahotkat' के रूप में नामित किया गया है कि पता करने के लिए आश्चर्य हो जाएगा, और यह मूर्ति 10 चड्डी और 20 हाथ है कि कहा जाता है.

पुणे से जाते समय - कोरेगांव - - नगर हाइवे मार्ग पुणे है तो Shikrapur के माध्यम से, Rajangaon शिरूर से पहले 21 किमी दूर है. पुणे से यह 50 किलोमीटर दूर है



अंधेरी चा राजा

                                   अंधेरी चा राजा       


"आझाद नगर सार्वजनिक उत्सव Samitee परळ बुरुजाच्या. गोल्डन तंबाखू कंपनी, टाटा स्टील आणि विशेष एक्सेल इंडस्ट्रीज लि हे लोक लालबाग पासून हलवले च्या निळ्या collared कामगार द्वारे, 47 वर्षांपूर्वी, 1966 मध्ये परत मार्ग स्थापना आणि मध्ये स्थायिक होते अंधेरी पश्चिम, ते काम जे त्यांच्या कारखान्याला जवळ आझाद नगर एम.एच.बी. कॉलनी,. MK मेनन, तुकाराम Salaskar, वासुदेव Kasalkar, गणेशोत्सव सुरु कोण संस्थापक सदस्य होते


  

त्याआधी श्री गणपती जीवन आकार शिल्पकला छोटी आवृत्ती (पूजा मूर्ती) अनंत Chaturdashi दिवशी immersed होते. हे ज्याचे इच्छा या श्री Ganpati द्वारे पूर्ण होते Samitee श्री अप्पा Khanvilkar नंतर अध्यक्ष, Ganpati देखील नंतर अंधेरी Cha "म्हणून ओळखले होते" Navasala Pavnara Ganpati "(गणेशोत्सव परिपूर्ण इच्छा) म्हणून ओळखले जाऊ आले तेव्हा, 1975 मध्ये केवळ होते संपूर्ण मुंबई राजा "(अंधेरी राजा)

  
एकदा या मंडळाचे काम होते भक्त जेथे कंपनी मध्ये एक लांब चिरस्थायी स्ट्राइक आली. ते स्ट्राइक अनुकूल परिणाम हा गणेशोत्सव urged. त्यांची इच्छा पूर्ण होते आणि म्हणून वचन दिले, ते "Ananta Chaturdashi" नंतर 5 दिवसांनी येतो जे "Sankashti दिन" वर आयुष्य आकार मूर्ती च्या बुडवणे सुरु केले. अंधेरी लोकांची मागणी, मिरवणुकीचा संपूर्ण अंधेरी गावात माध्यमातून नियोजित आहे. मिरवणूक सामान्यतः संध्याकाळी 5'O घड्याळ सुरु होते आणि दुसर्या दिवशी सकाळी द्वारे समुद्र शोर पोहोचेल. लोकांच्या लाख, संगीत त्यांची व्यवस्था सह प्रकाशयोजना, Prasadum उपस्थित 

  
पूजा मूर्ती लहान आवृत्ती "Ananta Chaturdashi" नावाचे विशिष्ट दिवशी immersed आहे.

Samitee गणेश उत्सव उत्सव 47 वर्षे पूर्ण आहे आणि आता परंपरागत त्याच्या 48th वर्ष प्रविष्ट आहे
सार्वजनिक गणेशोत्सव 



sarvajanik ganeshotsav


Tuesday 2 July 2013

कुळधर्म

                                                              कुळधर्म                                            


ज्ञानेश्वर म्हणतात
कुळधर्मु चाळी । विधीनिषेध पाळी ।
मग सुखे तुज सरळी । दिधली आहे ॥
आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे; ती कर्मे कर व जी कर्मे करू नये, असा निषेध केला आहे, ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे.
रामदास म्हणतात – कुळधर्म आणि कुळाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे चालू ठेवावेत. ते उत्तम किंवा मध्यम अथवा मनाला न भावनारे कसेही असले तरी ते पुढील पिढीने चालूच ठेवावेत. आपल्या कुळात कितीही शूद्र देवतांची पूजा असेल तरी ती करावीच.
जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान व संपत्ती प्राप्त होते शिवाय मानसिक समाधान मिळते.  त्याच्याकडून साधन होते. ज्या घरी कुळाचे आचरण आहे, तेथे कोणतीही अशुभ, अनिष्ट अथवा अघोरी शक्ति आपला प्रभाव दाखवत नाही. कुळधर्म कुळातील लोकांना महत्व व मान प्राप्त करून देतो, आणि इहलोकी व परलोकी पावन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करत असेल तर तो कुळधर्म त्याला देवी देवतांचे दर्शन घडवितो. तुकाराम महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे.

अतिथी देवो भव

                                             अतिथी देवो भव                                                   



पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्यांना घरामध्ये बोलावून भोजनादी सोयी उपलब्ध करून, त्यांचा आत्मा शांत होऊ देण्याचा कुलाचार भारतात होता.  पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने आतासारखी नव्हती, लोक पायी अथवा घोड्यावरून प्रवास, तीर्थयात्रा करीत, प्रवासात जिथे थांबतील तिथे त्यांचा पाहुणचार होत असे.
एवढेच नव्हे तर, माध्यान्हकाळी घरातील यजमान आणि इतर मंडळी अतिथीची थोडा वेळ वाट पहात असत, कारण अतिथी हा देवासमान मानला जायचा. देवयज्ञ म्हणजे यजमानाने भोजन करण्यापूर्वी वैश्वदेव करणे. आपल्या अन्नातील थोडातरी भाग देव, मानव, पशू, पक्षी, पितर वगैरे सर्वांना अर्पण करणे तसेच घरामध्ये उखळ, जाते, पाणवठा, सूप अशा पाच ठिकाणी किंवा कळ्त नकळत माणसाच्या हातून जीवहिंसा घडते, त्याचे पापक्षालनार्थ वैश्वदेव करण्यावा हिंदू धर्मात रोजचा कुळाचार होता.  वैष्वदेवासाठी चुलीवर शिजवलेल्या भांड्य़ातील भातापैकी थोडा भात घेऊन त्यावर तूप घालून अन्नशूद्धी करतात. मग त्याचे तीन भाग करून एकाभागाची अग्निदेवाला आहुती देतात, दुसर्‍याने भूत यज्ञ म्हणजे बलिहरण करतात आणि तिसर्‍याने पितरांसाठी घराबाहेर जाऊन काकबळी देतात. भारतीय संस्कृतीत अशी वैश्वदेवाची कुळाचार पध्दती होती. परंतु आता कालपरत्वे ही पध्दत नष्ट होत चालली आहे, परंतु ह्यातील फायदा जाणला जात नाही हे दुर्दैव आहे. 

विडा

                                                                   विडा                                               


हिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने धर्मराजाला सुचविले, सर्वांचे भोजन झाले आहे, तरी आता त्यांना तृप्तीचा ढेकर देण्यासाठी, हे धर्मराजा सर्वांना सुवासिक असे कांहीतरी खाण्याची व्यवस्था कर. आणि त्याप्रमाणे सर्वांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न झाली. श्रीकृष्णाचीच इच्छा म्हटल्यावर धर्मराजांनी आणि इतर पांडवांनी वासुकी नागावर ही कामगिरी सोपवली. आता तो वासुकी नागच, जाऊन कोठे जाणार तर तो पोचला थेट पाताळात. आणि काय करावे हे न सुचून त्याने नागराणीची भेट घेतली. यावर नागराणीने लगेच आपल्या करंगळीचा छोटासा तुकडा कापून दिला आणि म्हणाली हेच घेऊन जा. करंगळी कापल्यावर रक्ताची धार लागली आणि काय करावे हे न समजून वासुकीने तो तुकडा पृथ्वीवर आणला आणि जमिनीत पुरला. पुरताना जमिनीवर रक्त सांडले. त्यातून एक वेल उगवली त्यालाच पांडव नागवेल म्हणू लागले. नागाने लावलेली वेल आणि रक्तातून उगवलेली वेल म्हणून या वेलीची पाने खाली असता तोंड सुवासिक होऊन रक्तासारखे लाल रंगू लागले.
विडा शृंगारप्रधान असल्याने ब्रह्मचारी पुरुष अथवा विधवा स्त्रियांनी खाऊ नये.

वास्तुपुरुष

                                               वास्तुपुरुष                                                                   


मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस भराच्या कष्टानंतर घरी आल्यावर मानवाला अति समाधान मिळते.
मय नावाच्या वास्तु शास्त्रज्ञाने रावणाची लंका बांधली, तेव्हा त्याने सांगितले की प्रत्येक वास्तूचा ( घर, दुकान, मंदिर किंवा असेच कांही ) एक गृहपती असतो, त्यालाच वास्तुपुरुष म्हणतात. घर बांधताना कळत नकळत जीव जंतू मारले जातात, त्यांचे पाप नष्ट व्हावे म्हणून सुध्दा वास्तुयज्ञ करतात. वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा करुन, त्या सोबत पाच रत्न ठेवून, वास्तुपुरुषाची प्रतिमा उलटी, आग्नेय दिशेस छोटासा खड्डा करुन पुरतात. हाच त्या घराचा वास्तुपुरुष होय. प्रत्येक सणावारी त्याला नैवेद्य अर्पण करतात, असा एक कुळाचार आहे. कांहीजण वास्तुपुरुषाच्या वाढदिवशी ( ज्या दिवशी वास्तुपुरुष पुरला तो दिवस ) सुद्धां नैवेद्य समर्पण करतात.
जर वास्तुपुरुषाला नियमीत नैवेद्य अर्पण केला तर, तो संतुष्ट राहून, घरावर कृपा करतो आणि त्याच्या आशीर्वादाने त्या वास्तुत धनधान्य, संपत्ती, समाधान, पुत्र - पौत्र यांची सतत समृद्धी असते. कारण वास्तुपुरुष नेहमी ‘ तथास्तु ’ म्हणत असतो. म्हणून घरात कांहीही वाईट बोलू नये, वाईट आचरण करु नये, अशुभ - अभद्र बोलू नये असा अलिखीत संकेत आहे.
वास्तुपुरुषाला भूक लागल्यास तो घरभर फिरतो, अन्न शोधतो आणि त्याला अन्न न मिळाल्यास तो उपाशी पोटी घराला शाप देतो, म्हणून वेळोवेळी नैवेद्य दाखवावा. घरात कोणीही अगदी अतिथी सुध्दां आले आणि त्यांनी अन्न मागितले असतां अन्न नाही असे सांगण्याची वेळ आली तर वास्तुपुरुष ‘ तथास्तु ’ म्हणतो, आणि मग घरात अन्न नसण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणून जेवण झाल्यावर गृहिणींनी थोडे तरी अन्न झाकून ठेवावे.
पुराणात प्रजापती आणि उषा या दांपत्याला चार पुत्र होते. त्यातील सर्वात धाकटया पुत्राचे नाव होते वास्तोष्पती तथा गृहपती. पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी होय. स्वाभाविकच पृथ्वीवर निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तूचा हा ‘ गृहपती ’ अथवा ‘ वास्तुपती ’ असतो, त्यालाच वास्तुपुरुष संबोधतात.


पंचदशी विद्या - पंचदशीयंत्राचा विधि

                       पंचदशी विद्या - पंचदशीयंत्राचा विधि 



(  गुरूपदिष्ट मार्गाशिवाय मंत्रांचे अनुष्टान करू नये , कारण मंत्रशास्त्र हे अनुभवदर्शी शास्त्र आहे .  )  



शुभ कार्याला शुभ दिवस , क्रूर कार्याला क्रूर दिवस पाहून आरंभ करावा . व यंत्र लिहून नदींत सोडून द्यावें . जें वहून जाणार नाहीं तें स्वतःजवळ ठेवावें त्यायोगें सर्व कार्यसिद्धि होईल . खालीं दिल्याप्रमाणें यंत्रांची संख्या लिहिली असतां त्या त्या समोरील कार्यसिद्धि होते .
 
संख्या फळ
२००० लक्ष्मी प्रसन्न होते
६००० निरोगी होतो
१००० सरस्वती प्रसन्न होते
१००० औषधी सिद्ध होतात .
२००० मंत्र यंत्र सिद्ध होते .
४००० ईश्वर प्रसन्न होतो .
२००० शत्रु वश होतो .
३००० सर्व वश होते .
२००० सभा मोहन होते .
६००० गर्व मोचन होतो .
२००० विदेशी घर होते .
२००० खुआति प्रसिद्धि होते .
३००० वैरी प्रसन्न होतो .
६००० गेलेली वस्तु प्राप्त होते .
५००० देव प्रसन्न होतो .
२००० दुःखनाश व सुख होते .
४००० उद्योग प्राप्त होतो .
१० विषनाश होतो .
५००० वन्ध्या स्त्री गर्भवती होते
३००० मित्रलाभ होतो .
४००० राजा प्रसन्न होतो .
१५००० मनातील इच्चा पूर्ण कोते
यंत्र लिहून पाण्यात सोडावे . जर काहीं इच्छा असेल तर कणकेंत गोळी बनवून मासोळीला खाउ घातली तर सर्व कार्यसिद्धी होईल . यंत्र लेखन विधि शुभ कार्याला उत्तर दिशेकडे तोंड करून व अशुभ कार्याला दक्षिण दिशेकडे करून करावा .
 
अथ मंत्रविधी -
१ ) स्त्रीसंग करू नये .
२ ) ब्रह्मचर्याने रहावे .
३ ) यंत्र लिहिण्यापूर्वी ‘ ॐ ह्रीं क्लीं स्वाहा ’ हा जप एक लक्ष करावा .
लोकांस मोहिनी पाडण्यासाठी १० यंत्रे रोज लिहावी . २० आकर्षणासाठी , ३० जपासाठी , १००० कार्यसिद्धीकरितां लिहावी . लेखणी आठ अंगुले असावी .
  लेखणी लिहावे
मोहनासाठी सुवर्ण मधाने
स्तंभन चांदी हळद
देवदर्शन सुवर्ण केशर
द्रुतगमन लोखंड शवभस्म
द्वेष लोखंड व्रणवृक्षरस
उत्पातशांती दूर्वा चंदन
 
कार्य किती वेळा लिहावी
बदीमोचन १० हजार
राज्यप्राप्ती २ लक्ष
सर्व सिद्धी ४० हजार
मोहनविद्या ५० हजार
राजा वश होतो ४० हजार
पाण्यात न बुडणे ४ लक्ष
वाक् ‍ सिद्धी ५ लक्ष
गत राज्यप्राप्ती २ लक्ष
नव निधीप्राप्ती ९ लक्ष
लक्ष्मी प्राप्ती ७० हजार
अष्ट सिद्धी ८ लक्ष
महादेवासारखे होणे १ लक्ष
दररोज १० ,२० ,३२ ,५० किंवा १०० वेळा लिहावे . ब्राह्मणाने भूर्जपत्रावर लिहावे . क्षत्रियाने ताडपत्रावर , वैश्याने कागदावर लिहावे . शूद्रानें पृथ्वीवर लिहावे . लाल आसन व लाल कपडा अनुष्टान सुरू असेपर्यन्त घालावा . जमिनीवर झोपावे . मूग व तांदूळ भोजनाला घ्यावे . वरीलप्रमाणे जोपर्यंत यंत्रलिखाण चाललेले आहे तोपर्यंत तसे रहावे व वागावे . श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु .



Tuesday 12 March 2013

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती !

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती ! 




१. छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त असल्याने समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत असणे आणि इतर शिष्यांना ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात’,असे वाटल्याने समर्थांनी त्यांचा संशय दूर करण्याचे ठरवणे 

         ‘छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’ समर्थांनी त्यांचा संशय तात्काळ दूर करण्याचे ठरवले. ते शिष्यांसमवेत रानात गेले. तेथे गेल्यावर सर्वजण मार्ग चुकले आणि समर्थ एका गुहेत पोट दुखण्याचे ढोंग करून झोपले. शिष्य आल्यावर त्यांनी पाहिले की, गुरुजी वेदनेमुळे कण्हत आहेत. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. दुर्बळ मनाचे लोक आणि ढोंगी भक्तांची जशी हालचाल असते, तसे वातावरण बनले.
   






२. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आल्याने शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारणे आणि त्यांनी भयंकर पोट दुखतअसल्याचे सांगून यावर वाघिणीचे ताजे दूध हेच औषध असल्याचे सांगणे

         इकडे छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी निघाले. त्यांना समजले की, समर्थ याच रानात कुठेतरी आहेत. शोध घेत घेत ते एका गुहेजवळ आले. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आला. आत जाऊन बघितले, तर साक्षात् गुरुदेवच कासावीस होऊन कूस पालटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारले.
समर्थ : शिवा, भयंकर पोट दुखत आहे.
शिवाजी महाराज : गुरुदेव, यावर औषध ?
समर्थ : शिवा, यावर काहीही औषध नाही. असाध्य रोग आहे. एकच औषध काम करू शकते; पण जाऊ दे.
शिवाजी महाराज : गुरुदेव, निःसंकोच सांगा. गुरुदेवांना स्वस्थ केल्याविना शिवा शांत बसू शकत नाही.
समर्थ : वाघिणीचे दूध आणि तेसुद्धा ताजे काढलेले; पण शिवा, ते मिळणे अशक्य आहे.
  

३. शिवाजी महाराज वाघिणीच्या शोधार्थ निघणे, एके ठिकाणी वाघाचे दोन छावे दिसणे, पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून वाघीण गुरगुरणे आणि शिवाजी महाराजांनी वाघिणीला नम्रपणे प्रार्थना करून पाठीवरून हात फिरवणे

         शिवाजी महाराजांनी जवळ असलेले कमंडलू उचलले आणि समर्थांना नमस्कार करून ते लगेच वाघिणीच्या शोधात निघाले. थोडेसे दूर गेल्यावर एके ठिकाणी दोन वाघाचे छावे दिसले. महाराजांनी विचार केला, ‘निश्चित येथे यांची आई येईल.’ योगायोगाने तीही आली. आपल्या पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून ती महाराजांवर गुरगुरु लागली. महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते; परंतु येथे लढायचे नव्हते, तर वाघिणीचे दूध काढायचे होते. त्यांनी धैर्य धारण केले आणि हात जोडून ते वाघिणीला विनंती करू लागले, ‘माते, मी येथे तुला मारायला किंवा तुझ्या पिलांना न्यायला आलेलो नाही. गुरुदेवांना स्वस्थ करण्यासाठी तुझे दूध पाहिजे. ते काढू दे. गुरुदेवांना देऊन येतो, मग भले तू मला खा.’ शिवाजी महाराजांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला.
  



४. वाघिणीचा क्रोध शांत होऊन ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागणे, महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढून कमंडलू भरणे आणि तिला नमस्कार करून गुहेत पोहोचल्यावर समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकणे

         मुके प्राणीसुद्धा प्रेमाला वश होतात. वाघिणीचा क्रोध शांत झाला आणि ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागली. संधी पाहून महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढले आणि कमंडलू भरून घेतले. तिला नमस्कार करून ते अतिशय आनंदाने तेथून निघाले. गुहेत पोहोचल्यावर गुरुदेवांपुढे दुधाने भरलेले कमंडलू ठेवत महाराजांनी गुरुदेवांना नमस्कार केला. ‘‘शेवटी तू वाघिणीचे दूध घेऊन आलास ! धन्य आहे शिवा ! तुझ्यासारखे एकनिष्ठ शिष्य असतांना गुरूंची वेदना काय राहू शकते ?’’ समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकली.
         आता शिष्यांना कळून चुकले की, ब्रह्मवेत्ता गुरु जर एखाद्या शिष्यावर प्रेम करत असतील, तर त्याची विशेष योग्यता असते. तो विशेष कृपेचा अधिकारी असतो. ईर्षा केल्याने आपली दुर्बलता आणि दुर्गुण वाढतात; म्हणून अशा विशेष कृपेचे अधिकारी असणार्‍या गुरुबंधूंना पाहून ईर्षा करण्यापेक्षा आपली दुर्बळता अन् दुर्गुण दूर करण्यात तत्पर राहिले पाहिजे.’

गोवर्धन पर्वत

गोवर्धन पर्वत 




        भगवान श्रीकृष्ण सर्वांना ठाऊक आहे ना ? तो गोकुळात रहायचा. तेथे गोवर्धन नावाचा मोठा पर्वत होता. गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळे गोप-गोपी आनंदाने रहात होते. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा; म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे. एकदा इंद्राला गर्व झाला की, मी पाऊस पाडत असल्यामुळे सगळे चालले आहे. हे श्रीकृष्णाने ओळखले. कारण श्रीकृष्णाला `प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे', ते सगळेच समजते. श्रीकृष्ण गोपगोपींना म्हणाला, ``अरे, या गोवर्धन पर्वतामुळेच आपल्याला पाऊस मिळतो. तेव्हा आपण इंद्राची नको, गोवर्धन पर्वताचीच पूजा करूया. तेव्हापासून गोपी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले.
           


Read vigyan ( Please Add skeep ) ......................... 




हे पाहून इंद्राला राग आला. त्याने जोराने मुसळधार पाऊस पाडायला प्रारंभ केला. त्यामुळे नदीचे पाणी वाढू लागले. सगळेजण घाबरले आणि श्रीकृष्णाजवळ गेले. श्रीकृष्ण म्हणाला, ``अरे, ज्या पर्वताची तू पूजा केली, तोच वाचवेल आपल्याला! आपण सगळे संघटित होऊया.'' मग गोपगोपी आपापल्या काठ्या घेऊन एकत्र आले. त्या वेळी श्रीकृष्णाने काय केले ठाऊक आहे का ? गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या एका करंगळीवर उचलला. त्या वेळी मोठा आवाज झाला. मग गोपगोपींनीही आपापल्या काठ्या त्या पर्वताला लावल्या. सर्वांना पर्वताखाली आश्रय मिळाला. इकडे इंद्राकडचे ढग संपले.
          
        अशा प्रकारे श्रीकृष्णाने मुसळधार पावसापासून सर्व गोपगोपींचे रक्षण केले आणि गोपगोपी यांनीही काठ्या लावून त्याच्या कार्यात साहाय्य केल्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न झाला. सेवा केल्यामुळे गोपगोपी मोक्षाला गेले.

रामभक्त हनुमान

रामभक्त हनुमान 




 


एकदा सीता कपाळावर शेंदूर लावत होती. हनुमानाने ते बघितले आणि तिला प्रश्न विचारला, `सीतामाई, तू प्रतिदिन हा शेंदूर का लावतेस ?' तेव्हा सीतेने सांगितले, `मी हा शेंदूर लावते; कारण त्यामुळे तुमच्या स्वामींचे म्हणजे श्रीरामाचे आयुष्य वाढते.' हे ऐकल्यावर हनुमानाला वाटले की, नुसत्या कपाळावर शेंदूर लावल्यावर श्रीरामाचे आयुष्य वाढते, तर आपण सगळया अंगाला शेंदूर लावूया. मग मारुतीने शेंदूर घेतला आणि आपल्या सर्व अंगाला फासला. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी झाला.     


Read Mrathi News ( Please Skeep Add ) .................................................

सत्सेवेचे महत्त्व

सत्सेवेचे महत्त्व 



  प्रभु श्रीराम रावणाच्या कह्यातून सीतेला सोडवण्यासाठी लंकेला निघाले. त्या वेळी वाटेत समुद्र होता. हा समुद्र ओलांडून त्यांना लंकेला जायचे होते. समुद्रावरून कसे लंकेला जाणार ? मग वानरसेना आणि मारुतीने ठरवले की, आपण समुद्रात दगड टाकून सेतू बांधूया आणि त्याच्यावरून चालत आपण लंकेला जाऊया. प्रत्येक जण श्रीरामाचा नामजप दगडावर लिहून नामस्मरण करत समुद्रात दगड टाकू लागले. तर काय आश्चर्य ! ते दगड पाण्यावर तरंगू लागले आणि काही दिवसांतच सेतू सिद्ध झाला.     


Read Joke ( Please Add Skeep ) ..................... 



जेव्हा सगळे वानर सेतू बांधत होते, तेव्हा त्यांना एका छोट्याशा खारुताईने बघितले. ती मनात म्हणाली, 'श्रीराम तर देवच आहे. त्याच्या कामासाठी हे वानर पूल बांधत आहेत. मग मीपण त्यांना साहाय्य करते. ही तर श्रीरामाची सेवा आहे.' मग ती जवळच्या एका वाळूच्या ढिगाऱ्यावर गेली आणि तिच्या हातून छोट्याशा हातात छोटे दगड आणि वाळू घेऊन समुद्रात नेऊन टाकू लागली. हे बघून वानरांना आश्चर्य वाटले. एका वानराने तिला म्हटले, ''ए चिमुरडे, तू कण कण वाळू आणून टाकतेस. त्याने काय सेतू बांधून होणार आहे का ? तेव्हा खारूताई म्हणाली, ''वानरदादा, मी मोठे दगड नेऊ शकत नाही. तुमच्यासारखा सेतू बांधू शकत नाही; पण मी माझा खारीचा वाटा तरी उचलते. माझ्याकडून श्रीरामाची सेवा होऊ दे. छोटी असली, तरी चालेल.'' असे म्हणत खारुताई परत वाळू घेऊन समुद्रात टाकण्याची सेवा करू लागली. असे बराच वेळ केल्यावर ती दमली; पण तरी न थांबता तिच्या खेपा चालूच होत्या. ती मनात काय म्हणत होती, ते ठाऊक आहे ? ती म्हणत होती, 'माझ्या अंगात जोपर्यंत शक्ती शिल्लक आहे, तोपर्यंत मी श्रीरामाची सेवाच करत रहाणार. पुन्हा वाळू घेऊन समुद्राकडे जातांना तिच्याकडे कोणीतरी प्रेमाने बघितले, कोण होते ते सांगा ? प्रत्यक्ष प्रभु श्रीरामाने तिला बघितले आणि खारुताईला हातात उचलले. श्रीराम तिला म्हणाला, ''खारुताई तू छोटी आहेस; पण फार चांगली सेवा केलीस. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. श्रीरामाने आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी खारुताईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. 

तेव्हा खारुताईच्या पाठीवर देवाच्या बोटांचे ठसे उमटले. बघा, आपल्याला खारीच्या पाठीवर ठसे दिसतात कि नाही. श्रीराम खारुताईला म्हणाला, ''जो कोणी तुझ्यासारखी सेवा करेल, त्याच्यावर मी नेहमी कृपा करीन. त्याला कधी काही न्यून पडणार नाही. बघा, देवाची कृपा झाली की, आपल्याला कधीच काही न्यून पडत नाही. मग देवाची कृपा कधी होणार ? खारुताईवर देवाची कृपा का झाली ? 


Read Samaj ( Please Add Skeep ) ............................................